- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला…
Nitin Gadkari : रोखठोकपणे भूमिका मांडणे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख. अशातच आता गडकरी यांनी आपण एका निवडणुकीत कसं हरलो होतो? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवलं, पण आम्ही त्यावेळी निवडणूक हरलो असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी रंगवूनच सांगितला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी […]
-
Manipur : ड्रग्ज माफियाचं CM कनेक्शन? मुख्यमंत्र्यांनी टाकला होता दबाव.., महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप…
Drug Lord Arrested Manipur : हिंसाचाराच्या घटनेने मणिपूर जळत असल्याची परिस्थिती आहे. त्यावरुन मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागलीयं. अशातच आता मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण एका ड्रग्ज माफियाला सोडण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दबाव टाकला असल्याचा आरोप मणिपूरच्या पोलिस अधिकारी थौनाजोम ब्रिंदा यांनी केला आहे. ब्रिंदा […]
-
Uniform Civil Code : मोहन भागवतांचं मोठं विधान, 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा…
Uniform Civil Code : समान नागरी कायद्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. सोलापुरातल्या हिराचंद नेमचं सभागृहात त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समान नागरी कायदा लागू होण्याबाबत मोठं विधान केलंय. भाजपला राज्यसभेत बहुमत नाही, त्यामुळे 2024 पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू करणं शक्य नसल्याचं मोहन भागवतांनी स्पष्ट केलंय. […]
-
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सरसावले! पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश…
नूकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे यवतमाळसह बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पंचनामे करुन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता विदर्भातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. https://letsupp.com/mumbai/irshalwadi-western-ghat-landslide-story-71230.html मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि यवतमाळ, नांदेडसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये काल पावसाने जोर चांगलाच जोर धरला होता. […]
-
अजित पवारांना ‘दादा’ नाव कसं पडलं? दादांनी रंगवूनच सांगितलं…
भावंडांमध्ये मीच मोठा होतो, त्यामुळे सगळेच मला दादा म्हणायचे, म्हणूनच मला दादा नाव पडलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीतदरम्यान त्यांना दादा नाव कसं पडलं याचं गुपित विचारण्यात आलं होतं. त्यावर भाष्य करताना अजितदादांनी बारामतीतल्या जुन्या आठवणी शेअर करीत रंगवून सांगितलं आहे. ‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत… […]
-
‘डिस्को डान्सर’चे निर्माते बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर! मुलीचे निधन
डिस्को डान्सर चित्रपटाचे दिग्दर्शक बी सुभाष यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बी सुभाष यांची मुलगी श्वेता बब्बरचं गंभीर आजाराने निधन झालं आहे. तिचं वय अवघे 48 होते. मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात श्वेता बब्बरने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. चंद्रपुरात शिवप्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान राडा; संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरवादी संघटनांकडून विरोध श्वेता बब्बर 19 जुलैच्या रात्री घरात […]
-
kirit Somaiya Video : ‘त्या’ ताईने पुढे यावं, चित्रा वाघ यांचं खुलं आव्हान…
Chitra Wagh News : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणातल्या ताईने पुढे यावं, असं खुलं आव्हानच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिलं आहे. वाघ आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. कोल्हापुरात महिलांच्या सेवा संस्थांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणावर रोखठोक भाष्य केलं आहे. Pankaja Munde : […]
-
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीसाठी आठवलेही सरसावले, आरपीआयकडून पाच लाखांची मदत जाहीर…
Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही इर्शाळवाडीत दाखल होत दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर इर्शाळवाडी गावाला 5 लाख रुपयांची मदत आरपीआय पक्षाच्यावतीने करण्यात येत असल्याचं रामदास आठवलेंनी जाहीर केलं आहे. इर्शाळवाडीतल्या दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतल्यानंतर […]
-
‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत…
राज्यातल्या राजकीय उलापालथीनंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं आहे. मागील एक वर्षांत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीचा प्रोमो शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन प्रसिद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज, 'आवाज […]
-
हुंड्यासाठी पत्नीचा छळ! पतीच्या अपिलावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम…
हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पती निलेश कृष्णा फल्ले (रा. भिंगार) यास एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अहमदनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावण्यात आली होती. आरोपी पती निलेश फल्ले यांने जिल्हा सत्र न्यायालयात या शिक्षेविरोधात अपिल केलं. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली आहे. या सुनावणीचं कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळकेंद्रे-शिंदे […]










