- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Chhota Rajan Acquitted : दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता
Chhota Rajan Acquitted : 26 वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची(Chota Rajan) निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत(Datta Samant) यांची 26 वर्षांपूर्वी हत्या घडली होती. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. (Chhota […]
-
तीन महिन्यात उचलबांगडी! फडणवीसांच्या मर्जीतले श्रावण हार्डीकर पुन्हा नागपुरात
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्या मर्जीतले मानले जाणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हार्डीकर(Shrawan Hardikar) यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतून त्यांची थेट आता नागपुरात बदली झालीयं. हार्डीकर यांची नागपुरात महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मुदतपूर्व बदली करण्यात आली आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील; ‘त्या’ अहवालावरून शेलारांचा निशाणा मागील वर्षी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं होतं. […]
-
Delhi Crime : दिल्ली हादरली! लग्नाला नकार देणं विद्यार्थीनीला महागात पडलं, लोखंडी रॉडने…
Delhi Crime : मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत महिलांवरील हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. एका विद्यार्थिनीने लग्न करण्यासनकार दिल्याच्या कारणावरुन तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्ली हादरुन गेली असून राज्यातील महिला सुरक्षित कधी राहणार? असा […]
-
Manipur Violence : महिला विवस्त्र धिंड प्रकरण; सीबीआयने सूत्र हाती घेताच आरोपी वाढले…
Manipur Violence : सीबीआयने मणिपूर हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड प्रकरणाची सुत्रे हाती घेताच आरोपी वाढले आहेत. सीबीआयने आत्तापर्यंत 10 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीबीआयकडून नवीन एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना… जवळपास 88 दिवसांपासून मणिपुरात […]
-
Assembly Session : लव्ह जिहाद प्रकरण; भाजपच्या आमदाराने उद्धव ठाकरेंवरच खापर फोडलं…
Assembly Session : विधानसभेच्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरलं जात असतानाच आता भाजपच्या एका आमदाराने लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन लक्ष वेधलं आहे. अहमदनगरच्या राहुरीत घडलेल्या प्रकराविषयी माहिती देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) कार्यकाळातच लव्ह जिहादची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी आहे. लव्ह जिहादच्या प्रकरणांवरुन आमदार लाड यांनी […]
-
दिल्लीच्या ‘आका’साठीच दोन दिवस अधिवेशनाला सुट्टी? नाना पटोलेंनी कोंडीतच पकडलं…
Maharashtra Mansoon Session : राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता सोमवारी आणि मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आलीयं. त्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे. विधानभवनाबाहेर नाना पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित […]
-
Assembly Session : अजित पवारांचं सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोस, मुख्यमंत्री शिंदेंची टोलेबाजी…
Assembly Session : अजित पवार सरकारमध्ये येणं म्हणजे बूस्टर डोसच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केलीयं. दरम्यान, विधानसभेचं अधिवेशन सुरु आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका-टीपण्यांचं सत्र सुरुच आहे. त्यावरुन अनेक नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या निवदेनात विरोधकांवर निशाणा साधला आहे. भीमा कोरेगावप्रकरणी पाच […]
-
‘सभागृहात त्याला जाम हाणला’, आझमींसोबतच्या वादानंतर भातखळकरांचं ट्विट
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात वंदे मातरम म्हणण्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, अधिवेशनामध्ये काश्मीरी पंडितांबद्दल बोलताना अबू आझमींनी काश्मीरमध्ये फक्त 89 हिंदु पंडितांची हत्या झाल्याचं म्हटलं होतं. आझमी यांच्या या विधानावरुन अतुल भातखळकरांनी चांगलाच आक्षेप घेत चांगलाच गोंधळ घातला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ भातखळकरांनी ट्विट […]
-
Research Vessel : समुद्रात संशोधन जहाज भरकटलं! कोस्टगार्डने बाजी लावत केली सुटका…
Research Vessel : भारत सरकारचं भरकटलेलं संशोधन जहाजाची सुटका करण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आलं आहे. दरम्यान, 8 वैज्ञानिकांसह 28 सदस्य जहाजात प्रवास असतानाच जहाजात तांत्रिक अडचण झाली. त्यानंतर हे जहाज समुद्रातच भरकटत होते. तटरक्षक दलाला माहिती समजताच कोस्टगार्डने जीवाची बाजी लावत या जहाजाची सुटका केली आहे. Indian coast guard rescue research vessel RV Sindhu […]
-
व्वा रं पठ्ठ्या! IIT, IIM मध्ये न शिकता सव्वा कोटींचं पॅकेज, नाशिकच्या अनुरागची उंच भरारी…
जगभरातील प्रतिष्ठित आणि बलाढ्य कंपन्या दरवर्षी भारतातील हुशार मुलांना आपल्याकडे संधी देतात. त्यासाठी लाखो-कोटी रुपये मोजतात. यातील बहुतांश कंपन्या आयआयटी, आयआयएमचे विद्यार्थी असतात. मात्र, आयटी, आयआयएम, एनआयटीमध्ये शिक्षण न घेता नाशिकच्य तरुणाने अॅमेझॉन कंपनीचं सव्वा कोटींचं पॅकेज मिळवलं आहे. अनुराग माकडे याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादमध्ये शिक्षण घेतलं. त्यानं आयटीमध्ये बीटेक केलं आहे. […]









