मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण महाराष्ट्र पुन्हा त्याचं जोमाने गुढी उभारणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत. World Water Day : एक लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो डॉलर, काय आहे याच कारण? राऊत म्हणाले, महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे केंद्रीय निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकजुटीने समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू, ‘गुढी’ उभारत अजितदादांच्या शुभेच्छा… निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर […]
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंबे चैत्र माता नवरात्रोत्सवाच्या मिरवणुकीत तरुणांसोबत वडापाव खाण्याचा आनंद लुटला आहे. धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त देवीचा रथही ओढला जातो. या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. हवामानाचा मूड आजही बदलणार? हवामान विभागाने सांगितलं… मिरवणुकीत काही खास कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील अष्टविनायक चौकातील तंदूर वडापावही खाऊन […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानाने मूड बदलला आहे. अनेक भागांत अवकाळी पावसाची (unseasonal Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. आजही राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. महात्मा गांधींच्या नात उषा गोकाणींचं निधन कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला […]
आज गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी गुढी उभारुन गुढीची सपत्नीक पूजा केली आहे. यावेळी अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकमान्य अन् शिवसेनाप्रमुख देशभर कसे पोहोचले? राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा “वसंतऋतुच्या आगमनासोबत साजरा होणारा गुढीपाडवा, आलेलं नववर्ष, सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन […]
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नात उषा गोकाणी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून उषा गोकाणी आजाराने ग्रासल्या होत्या. दोन वर्षांपासून त्या अंथरुणात खिळून होत्या. अखेर 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याबाबत अधिकृत माहिती मणि भवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम अजगावकर यांनी दिलीय. विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, […]
दिल्लीसह (Delhi) तेलंगणा,(Telangana) गडचिरोलीमध्येही (Gadchiroli) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तेलंगणा राज्यातील कागजनगर, शिरपूर भागात 10 किमी अंतरावरील सीमा भागात भूकंपाचे (EarthQuake) सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या या धक्क्याचे प्रवण केंद्र गोदावरी फौल्टमध्ये असून भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी आहे. तसेच 5 किमी खोल भूकंप झाला आहे. विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला […]
मुंबई : मुंबईत विधानभवनाबाहेर महाविकास आघाडीच्या आमदारांकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्यात येत असून यावेळी कार्यकर्ते विधानभवनाला घेराव घालण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: हे आंदोलन युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा, हा मुर्खपणा; चित्रा वाघांनी राऊतांना […]
मागील चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुसंदर्भात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २८ मार्चला यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेईल. विशेष म्हणजे २०२२ पासून ही सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. Delhi Budget 2023 : दिल्लीचा बजेटचा मार्ग मोकळा, गृहमंत्रालयची मंजुरी मागील झालेल्या सुनावण्यांमध्ये वारंवार […]