- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Pune News : ससूनमध्ये बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज; सुरक्षा गार्डच निघाला आरोपी…
पुण्यातील ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेसेज पाठवल्याप्रकरणी आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केलीयं. रुग्णालयातील सुरक्षा गार्डच आरोपी निघाल्याचं समोर आलंय.
-
कोल्हे अन् जानकारांनी अजितदादांची नाक घासून माफी मागावी; अमोल मिटकरींची अट
अजित पवार यांच्यावर विषारी टीका करणाऱ्या शरद पवार गटातील नेत्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी अट अमोल मिटकरींनी घातलीयं.
-
‘एप्रिल मे ९९’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; २३ मे रोजी होणार प्रदर्शित…
उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच येत्या 23 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्य भेटीला येणार आहे.
-
धरणातील गाळ काढण्यासाठी सर्वसमावेशक धोरण करा; मंत्री विखे पाटील
धरणातील गाळ काढण्यासाठी इतर राज्यांचं धोरण आणि महाराष्ट्राच्या धोरणाचा तुलनात्मक अभ्यास करुन सर्वसमावेशक धोरण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
-
Balochistan : पाकिस्तानचे आता तीन तुकडे? बलोच लिबरेशन आर्मीच्या नेत्याची मोठी घोषणा…
बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानापासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केलीयं.
-
Harshwardhan Sapkal : ‘शेतकऱ्यांवर अस्मानी संकट अन् सुलतानी सरकार झोपलंय’
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट असताना सुलतानी सरकार झोपलं असल्याचं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारचं लक्ष वेधलंय.
-
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका…तुर्कस्तानची पर्यटकांना विनंती
Boycott Türkiye : आमच्यावर बहिष्कार टाकू नका, असं आवाहन तुर्कीस्तानकडून निवेदनाद्वारे भारतीय पर्यटकांना करण्यात येत आहे.
-
‘अहिल्यानगर’च्या गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा; जनसेवा फाऊंडेशनचा उपक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आणि अहिल्यानगरच्या गौरव दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय.
-
आता गोळी नाही तर भारताकडून गोळा चालणार; POK टार्गेट अन् मोदींनी ललकारलं…
पाकिस्तानातून जर गोळी चालली तर भारतातून गोळे चालणार असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ललकारलंय.
-
वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे टिकणारा पुतळा; सिंधुदूर्गात शिवरायांचा नवा पुतळा उभारला
वादळी वाऱ्यातंही 100 वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टिकणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मालवणमध्ये स्पष्ट केलंय.









