अहमदनगर : अहमदनगर (भिंगार) छावणी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अहमदनगरमधील भिंगार छावणी मंडळाच्या 7 जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांनी मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही नाना पटोलेंचे […]
मुंबई : राज्यातल्या शेतकऱ्याची बत्ती गुल केली तर सरकारची बत्ती गुल करणार असल्याचा इशारा काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नाना पटोलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी महागाई, शेतकरी आत्महत्या या विषयांवर सत्ताधाऱ्यांना खेचल्याचं दिसून आलंय. तसेच देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला आहे. आम्ही […]
मुंबई : आम्ही चोर आणि गुंडामंडळ आहोत काय?, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर केला आहे. तसेच कुणी गाय मारली तर वासरु मारावं हे योग्य नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी […]
नवी दिल्ली : आधी विधी मंडळातील शिवसेनेचं कार्यालय, नंतर संसदेतील शिवेसना कार्यालयातील ठाकरे पिता-पुत्रांचे फोटो बाहेर काढले आणि आता संसदीय गटनेते पदावरही शिंदे गटाकडून दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात येणार आहे. सध्या संसदीय गटनेतेपदी ठाकरे गटाचे संजय राऊत आहेत. आता संजय राऊत यांच्याजागी शिंदे गटाचे खासदार […]
मुंबई : काँग्रेस पक्षाने मला कारवाई आधीही विचारलेलं नाही आणि आताही विचारलं नाही त्यामुळे याबाबत चर्चा करण्याच कारण नसल्याचं वक्तव्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्यजित तांबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. आमदार तांबे म्हणाले, या निवडणुकीत जे काही […]
छत्रपती संभाजीनगर : नाव बदलल्याने शहराचा इतिहास बदलत नाही, आता मुंबईचं नावही छत्रपती शिवाजी महाराज नगर करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. खासदार जलील यांनी काल त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत जलील यांनी ही मागणी केलीय. आमचा नावाला विरोध नाही पण नाव बदलल्याने नागरिकांना अर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार […]
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब लावलाय, अशा धमकीचा फोन एका अज्ञाताकडून नागपूर पोलिस कंट्रोलला आल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. काल नागपूर पोलिसांना धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर पोलिस यंत्रणेची झोप उडाली असून पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. अज्ञात […]
नागपूर : मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न, ते कधीच पूर्ण होणार नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे. खासदार सावंत आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारला कडक शब्दांत ठणकावलं आहे. खासदार म्हणाले, निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपच्या संहितेनुसार निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि […]