- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Jayant Patil : अमृत काळातल्या अर्थसंकल्पाची जनतेला उत्सुकता…
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाला अमृत काळातला असं संबोधलं आहे. पण हा अमृत काळ काय आहे, कधी येणार? अमृत काळातील गोष्टींची जनतेला उत्सुकता लागली असल्याच्या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते, त्यावरुनही त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे […]
-
मुख्यमंत्र्यांच्या सुरत दौऱ्यावरुन जयंत पाटलांनी घेतली फिरकी…
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सुरतला गेले नसते तर गुंतवणुकीच्याबाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या नंबरवर गेला, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज जयंत पाटलांनी अधिवेशात आपलं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवरही भाष्य केलंय. जयंत पाटील आपलं मत व्यक्त करीत असताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
-
तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं, जयंत पाटील बरसले
मुंबई : तुमचं सरकार आलं अन् महाराष्ट्रावरचं विघ्न दिसलं, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सत्ताधारी सरकावर केला आहे. नूकतचं अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प अधिवेशनात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर जयंत पाटलांनी आपलं मत अधिवेशनात व्यक्त केलं. दोन लग्न करणाऱ्या व्यक्तीबाबत अनोखा तोडगा, प्रत्येकीला 3-3 दिवस द्यावे लागणार जयंत पाटील […]
-
दोन लग्न करणाऱ्या व्यक्तीबाबत अनोखा तोडगा, प्रत्येकीला 3-3 दिवस द्यावे लागणार
इंदौर : नवऱ्याने दुसरं लग्न केल्याने न्यायालयाबाहेर अनोखा तोडगा निघाला आहे. आठवड्यातील तीन दिवस एका पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पतीला रहावे लागणार आहे. तर रविवारी या एका दिवशी नवरा त्यांच्या इच्छेनूसार राहू शकणार आहे. चित्रपटात घडतं अगदी तशीच घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलीय. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने एक पत्नी असताना दुसरी लग्न केलं. […]
-
लव्ह जिहाद खोटं, असं काही नसतं, अबू आझमींचं चॅलेंज नितेश राणेंनी स्वीकारलं
मुंबई : लव्ह जिहाद खोटं आहे असं काही नसतं, आमदार अबू आझमी यांचं चॅलेंज आमदार नितेश राणेंनी स्वीकारलं आहे. दरम्यान, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणावरुन राणे-आझमी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय. विधीमंडळाबाहेर राणे-आझमी यांच्यात खडाजंगी सुरु होती. यावेळी नितेश राणेंना आझमी यांनी चॅलेंज दिलं आहे. तर राणेंनीही आक्रमक पवित्रा घेत चॅलेंज स्वीकारलंय. अबू आझमी यांनी राणेंना […]
-
शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन नाना पटोलेंनी सरकारला घेरलं…
मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांंवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप-शिंदे सरकारला घेरलं आहे. उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसाठी पैसा नाही. हे सरकार शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांविरोधात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अजितदादा, पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मला चांगलचं कळलं; फडणवीसांनी सुनावलं नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार कोणत्याही […]
-
तुम्हीच कानडी बोला, मी हिंदी बोलणार नाही; कर्नाटकात रिक्षाचालकाची दादागिरी
तुम्ही कानडी बोला, मी का हिंदी बोलू, हे कर्नाटक आहे, आमची भूमी आहे. आम्ही हिंदी बोलणार नाही, या शब्दांत कर्नाटकातील एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेवर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला. प्रवासी आणि रिक्षाचालकाचा व्हिडिओ समामाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक या व्हिडिओमध्ये एक रिक्षावाला त्याच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला […]
-
छावणी परिषदेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार.., आमदार जगतापांनी दिला नारा
अहमदनगर : भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या 30 एप्रिलला मतदार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचा नारा आमदार जगताप यांनी दिला. ‘रेडक्रॉस’वर सीबीआयची रेड, भ्रष्टाचाराची […]
-
ठाकरे गटात काय चालंत हे सर्वांनाच माहिती.., प्रवेशानंतर भूषण देसाईंची टीका
ठाणे : ठाकरे गटात काय चालतं हे सर्वांनाच माहीत आहे, शिंदे गट वॉशिंगमशीन नाहीतर इथं प्रगतीने विकासकामे होत असल्यानेच मी प्रवेश केला असल्याचं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाईने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण […]
-
नाथषष्ठी सोहळ्यात विखे-दानवेंची फुगडी…
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पैठण इथल्या नाथषष्ठी यात्रेला हजेरी लावत भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला आहे. यावेळी त्यांनी श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत वारकरी संप्रदायाला नाथषष्ठीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Uorfi Javed : कोई इस औरत को बताओ.., ‘सासू-सूने’चा वाद […]










