- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
Atiq Ahmed : अतिक अहमद जेलमध्ये असतानाही त्याने… दहशतीचे किस्से समोर
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमधील माफिया गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली. प्रयागराजमध्ये गुंडाराज असलेल्या अतिक अहमदचा असा शेवट होईल, असं उत्तर प्रदेशच्या जनतेला वाटत नव्हतं. भाजप नेत्यांचे अहमदनगरवर लक्ष, आ. नितेश राणे यांनी घेतली जखमी नितीन चिपाडे यांची भेट प्रयागराजमध्ये अतिक अहमदची दहशत एवढी होती की, तो असताना त्याच्याविरोधात […]
-
आनंदाच्या शिधेतून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीचे टीकास्त्र
आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर, गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा नागरिकांच्या आय़ुष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर… गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ आनंदाचा शिधा वाटपातून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा […]
-
बॅंक ऑफ महाराष्ट्रचा कर्जदारांना मोठा झटका…
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जदारांना मोठा दिल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएलआरवर आधारित कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा बॅंकेकडून करण्यात आली आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया… व्याजदरात वाढ केल्याने कर्जदारांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जदारांच्या हप्त्यातही वाढ होणार आहे. अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; […]
-
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल… विधानभवनातून अजित पवारांचा राऊतांवर रोख…
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, आम्हाला कोट करून बोलू नका, या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इतर पक्षांच्या प्रवक्त्यांना झापलं आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना अजित पवारांचा रोख ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर होता. विधानभवनातून अजित पवारांनी संवाद साधला.यावेळी बोलताना कोणाचंही नाव न घेता अजित पवारांनी टोलेबाजी केलीय. अजित पवारांमुळं ‘आयाराम’ […]
-
समलैंगिक विवाहासंदर्भात संसद निर्णय घेणार, न्यायालयाने…
सर्व धर्मात विवाहाला सामाजिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात, अगदी इस्लाममध्येही विवाह हा संस्कार मानला जातो. त्यामुळे या याचिका फेटाळण्यात याव्यात. यावर संसदेने निर्णय घ्यायचा आहे. न्यायालयाने यापासून दूर राहावे, असं केंद्र सरकारकडून सर्वाोच्च न्यायालयात सांगण्यात आलंय. समलैंगिक विवाहासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एसके कौल, न्यायमूर्ती एस.भट, न्यायमूर्ती पीएस […]
-
Breaking! उद्धव ठाकरेंना दिल्लीचे निमंत्रण, राहुल गांधी, सोनिया गांधींना भेटणार
काँग्रेसचे महासचिव के.सी वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून दिल्लीला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी निमंत्रण देण्यात आल्याचे केे.सी.वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच कोल्हापुरकरांना 100 कोटींचं गिफ्ट, रस्ते होणार चकाचक या […]
-
पुढील चार तासांत अहमदनगरमध्ये वादळी पाऊस…
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये पुढील चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : तनपुरेंनी नगर बाजार समितीत लक्ष घालताच विखेंचा राहुरीत धुरळा अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल […]
-
भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अजित पवारांचा पूर्णविराम…
आज कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, उद्या विधानभवनातील कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलं आहे. दरम्यान, अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सातत्याने जोर धरत आहेत. त्यावर अजित पवारांनी ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केलीय. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी […]
-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाखांचा निधी…
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर यांच जन्मगाव अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं उत्साहात साजरी करण्यात येते.मागील अनेक दिवसांपासून आमदार राम शिंदे जयंतीच्पा निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. अखेर शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका… जयंती साजरी […]
-
…तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, राजू शेट्टींचे खडेबोल
महाराष्ट्र भूषण सोहळ्याचा कार्यक्रम राजभवन, मंत्रालयात घेतला असता तर निष्पाप लोकांचा बळी गेला नसता, या शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, काल निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या गर्दीतील एकूण 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. खर्गेंनी लिहिलं पंतप्रधान मोदींना पत्र, यंदाची जनगणना […]









