- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम
अहमदनगर : बाळासाहेब थोरात आणि विखे वाद जिल्ह्याला काही नवीन नाही. अशातच आता बाळासाहेब थोरातांनी विखेंना एक अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे विखे-थोरातांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बाळासाहेब थोरातांनी थेट पत्रकार परिषदेतच हा अल्टिमेटम दिल्याने पुन्हा एकदा थोरात-विखे वादाच्या चर्चा रंगल्या आहेत. साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात#satara #dead #criem #shot […]
-
वादातला चित्रपट पुन्हा चर्चेत! मावळ्याला फोटो काढण्याचा मोह पडला महागात…
वेडात मराठे वीर दौडले सात : वादात अडकलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक कलाकार दरीत कोसळल्याची घटना घडलीय. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुरातील पन्हाळा परिसरात सुरु होतं, त्याचवेळी ही घटना घडली. Devendra Fadanvis : नागपूरमध्ये एकही बस ‘डिझेल’वर धावणार नाही… आणखी २५० इलेक्ट्रिक बस देणार! चित्रपटाचं चित्रीकरणाचा शेवट झाल्यानंतर पन्हाळागडावरील सज्जा कोठीवरुन एक […]
-
शिंदे गद्दार नाही तर खुद्दार, सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंच नाही…
रत्नागिरी : एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रत्नागिरीच्या खेडमध्ये पार पडली. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये सभा घेऊन मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
-
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं, मुख्यमंत्री शिंदेंचा ‘गोळीबार’
रत्नागिरी : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना चुकीचं ठरवलं असल्याचं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. मागील आठवड्यात उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये सभा घेतली. सभेत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवसेनेत 2019 सालीच गद्दारी झाली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी तडजोड केली. सत्तेसाठी […]
-
Washim : जैन मंदिरात दोन पंथाचा वाद चिघळला, पोलिस बंदोबस्त तैनात…
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता […]
-
Chandrkant Patil : शिवसेनेच्या वाट्याला किती जागा? आत्तापासून ठरविण्याचं कारण नाही
पुणे : भाजप गेल्या काही महिन्यांपासून विधानसभेच्या 288 आणि लोकसभेच्या 48 जागांच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा जातील, हे आत्तापासून ठरविण्याचे कारण नाही. शिवसेनेला आमची तयारी उपयोगी पडेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पाटील हे आज पिंपरी-चिंचवड शहर दौर्यावर आले […]
-
एक गाय विकायचो अन् एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला किस्सा
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, राजकारणात येण्याआधी अजित अजित पवारांनी काय उद्योग केले हे तुम्हाला ठाऊक नसेल. अजित पवार यांनी दुधाचा व्यवसाय केला होतं, असं तुम्हाला सांगितलं तर नवल वाटले. पण हो हे खरं आहे. खुद्द अजित पवारांनी एका कार्यक्रमात याचा खुलासा केला. मी […]
-
Jitendra Awhad : बागेश्वर महाराजांच्या मागे राजकीय सलाईन…
ठाणे : संत तुकारामांबद्दल बागेश्वर महाराज काहीही बोलतो आणि आपण ऐकून घेतो, बागेश्वर महाराजांच्या मागे राजकीय सलाईन असून मोठी राजकीय ताकद उभी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. बागेश्वर महाराजांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा ‘बागेश्वर धाम सरकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री […]
-
इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, दहशतवादाचा गुन्हा दाखल!
तोषखाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसतंय. पाकिस्तान पोलिसांकडून दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये पीटीआय नेत्यांचाही समावेश आहे. तोषखाना प्रकरणी इम्रान खान यांना पाकिस्तान सुरक्षा रक्षकाचे जवान अटक करणयासाठी गेले असता खान समर्थकांनी हिंसाचार केला होता. अखेर न्यायालयाकडून इम्रान खान यांची अटक तात्पुरती रद्द करण्यात आली होती. .. […]
-
सोहळा फडणवीसांप्रती पण कर्डिलेंनी अजित पवारांनाच धुतलं…
अहमदनगर : आगामी काळात भाजपचं सरकार आलं नाही तर महाविकास आघाडी सरकार साकळाई योजनेचं चालू काम बंद पाडणार असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. राष्ट्रवादीने साकळाईला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता पण मंजुरी तर लांबच पण अजित पवार पाणी परिषदेलाही उपस्थित राहिले नसल्याचं शिवाजी कर्डिलेंनी यावेळी सांगितलं आहे. श्रीगोंदा […]










