- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
डिंभे-माणिकडोह प्रकल्प : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटमध्ये चुकीची माहिती…
मुंबई : डिंभे-माणिकडोह प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन चुकीची माहिती प्रसारित केली असून ट्विटमध्ये दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत केली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्याला मविआ सरकारच्या काळातच मंजुरी मिळाली असताना उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कार्यालयाच्या अधिकृत twitter हँडलवर याबाबत अनवधानाने चुकीची माहिती देण्यात आल्याचा मुद्दा ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या […]
-
Mumbai Rain : मुंबईसह ठाण्यात अवकाळी पावसाचं थैमान…
मुंबई : आज पहाटेपासून मुंबईसह, ठाणे, कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. आता अवकाळीने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. पंतप्रधानांनी लुटला पाणीपुरीचा आनंद काल रात्रीपासूनच मुंबईसह, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवलीत ढग दाटून आले होते. अखेर पहाटेच्या सुमारास हलक्या स्वरुपात पाऊस सुरु झाला. […]
-
Rohit Shetty च्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!
मुंबई : हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी आता मराठीत पदार्पण करत आहे. त्याच्या पहिल्या-वहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. स्कुल कॉलेज आणि लाईफ असं त्याच्या या मराठी चित्रपटाचं नाव आहे. खलिस्तानींचा हैदोस! अमेरिकेतल्या भारतीय दुतावासावर हल्ला… तेजस्विनी प्रकाश आणि करण परब या दोघांच्या यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र रोहीत शेट्टीने नाही […]
-
खलिस्तानींचा हैदोस! अमेरिकेतल्या भारतीय दुतावासावर हल्ला…
ब्रिटनमध्ये भारतीय दुतावासावर हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेत खलिस्तानींने हैदोस घातला आहे. पंजाबमध्ये अमृतपाल सिंग यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्याच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला आहे. अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी पंजाब पोलीस छापेमारी करीत असून त्यांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५ जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्यात पाप करणाऱ्यांना शिक्षा […]
-
माहिती अधिकार कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन
अहमदनगर : अहमदनगर शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे आज निधन झाले. ते 50 वर्षांचे होते. सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात… विठ्ठल बुलबुले जिज्ञासा अकादमीचे संचालक व ‘यशदा’चे माहिती अधिकार विषयक मानद व्याख्याते होते. अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. BJP Pune : जगदीश मुळीक […]
-
सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात…
सातारा : साताऱ्यात किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव गेला, ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी पवार म्हणाले, १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा […]
-
‘जलजीवन मिशन योजने’वरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…
मुंबई : जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरुन राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. या प्रकरणी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर चौकशी करुन कारवाई करण्याची भूमिका मंत्री गुलाबराव पाटलांनी मांडली आहे. बीड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार […]
-
पाच दिवसांचे सर्च ऑपरेशन अन्…पोलिसांनी सांगितला जयसिंघानीच्या अटकेचा घटनाक्रम
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाच आणि धमकावल्याप्रकरणी बुकी अऩिल जयसिंघानीला गुजरातच्या बोर्डोलीत अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मुंबईचे डीसीपी बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात… बुकी […]
-
दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होणार, सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांच्या नूकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. या परिस्थितीत दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन हे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं ठामपणे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. ‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित […]
-
Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…
मुंबई : एकीकडे शेतकऱ्याचं मोठं नूकसान तर दुसरकडे कर्माचाऱ्यांचा संप सत्ताधाऱ्यांनी सामंजसपणाची भूमिका घेऊन तोडगा काढण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलीय. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांच्या वादग्रस्त विधानावरही ताशेरे ओढले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, एलईडी टीव्ही, एसी घेऊन चोरटे पसार अजित पवार म्हणाले, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी […]










