- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
निसर्गाचा मूड बदलला, अहमदनगरमध्ये गारपीटीचा तडाखा
अहमदनगर : आजच्या शिमग्याच्या दिवशीच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही भागांत सायंकाळी प्रचंड गारपिटीसह झालेल्या पावसाने झोडपून काढले आहे. गारपीटीनंतर तालुक्यातील शेतशिवारासह रस्ते बर्फाच्छादित झाले आहेत. तालुक्यात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोंगणीला आलेलं पिक गारपीटीमुळे आडवे झाले आहे. अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपीटीने सोंगणीला आलेल्या पिकांचे नूकसान झालंय. यामध्ये […]
-
होळीच्या दिवशी तरी.., मुख्यमंत्री शिंदेंच्या आधी शुभेच्छा नंतर अप्रत्यक्ष टोला
मुंबई : आजचा होळीचा चांगला दिवस आहे, चांगलं काहीतरी बोला, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत विचारल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राऊत यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी यंदा पहिल्यांदाच होळी साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होलिका मातेचे […]
-
Nana Patole कार्यक्रमाला आले नाही म्हणून आयोजकाचा घरी जाऊन संताप, व्हिडिओ व्हायरल
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी नागपूरच्या एका सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाने आपली दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत नाना पटोलेंच्या घरी या सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे […]
-
Sanjay Raut : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडलं…
मुंबई : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन गटांत विभागणी झालीय. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी सुरु आहे. अशातच खासदार राऊतांनी हे गंभीर आरोप केले आहेत. उर्फी जावेदने दिली गुड […]
-
शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, कांद्याचे पार्सल पाेस्टाद्वारे थेट पंतप्रधानांकडे
अहमदनगर : सध्या राज्यात कांदा प्रश्नावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन राज्यासह जिल्ह्यातही विविध आंदाेलनातून शेतकरी आक्रमक झाले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 त्यात अहमदनगरमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने अनाेखी शक्कल लावत थेट कांद्याचे पार्सलच पंतप्रधानांना […]
-
डोक्याला ताप! पंधरा दिवसांपासून सर्दी, खोकला काही सोडेना…
छत्रपती संभाजीनगर : देशात कोरोनानंतर आता एका नव्या प्लूसदृशच्या प्रसारात वाढ झाल्याने अनेक नागरिकांना नव्या प्लूसदृश आजाराच्या लक्षणांचा त्रास जाणवत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना वातावरण बदल आणि नव्या प्लूसदृश आजाराने ग्रासल्याचे समोर आले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 देशात […]
-
परफेक्ट स्मार्टफोनसाठी OnePlus 11R 5G चे फिचर्स एकदा पाहाच…
तुम्हाला परफेक्ट स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही एकदा वनप्लसच्या OnePlus 11R 5G या स्मार्टफोनबद्दल जाणून घ्या. नवीन फ्लॅगशिप फोनच्या विचारात असलात तर OnePlus 11R 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी योग्य फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये विशेष कोणते फिचर्स आहेत, कसा परिपूर्ण ठरु शकतो, स्मार्टफोनच्या जगतात महत्व कसं आहे याबद्दल जाणून घेऊयात. Ashish Shelar : ज्यांना सख्ख्या भावा-बहिणींची साथ […]
-
भास्कर जाधवांना राजकारणातून संपवणार, कदम-जाधवांचं रंगलं वाकयुद्ध
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये कोकणातील सभेनंतर चांगलच वाकयुद्ध रंगलंय. नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला असल्याचा टोला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी लगावला आहे. भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा आहे. भास्कर जाधवांनी मी राजकारणातून संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. Shivendraraje […]
-
हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं…
जळगाव : हाथी चले बाजार कुत्ते भोके हजार, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना सुनावलं आहे. यावेळी त्यांनी मंत्री पाटील यांच्यासह मंत्री गिरिश महाजनांवर निशाणा साधत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईबाबत विचारले असता फक्त दोनच जणांवरच का कारवाई सुरु आहे? असा सवालही […]
-
उद्धव ठाकरेंच्या सभेआधीच रामदास कदम बरसले…
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी कोकणात कितीही सभा घेतल्या तरी रामदास कदम आणि योगश कदमांना काही फरक पडणार नसल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे नेते रामदास कदमा यांनी केलंय. दरम्यान, आज रत्नागिरीतील खेडमध्ये सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एमआयएम जातीयवादी, औरंगजेब त्यांचा कोण लागतो ? […]










