देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करणारे सुत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचा गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलायं.
महाराष्ट्राच्या तिजोरीवर गुलाबी रंगाची अळी आली असल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलीयं.
इतिहास शिव्या शापांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत असल्याचं सडेतोड उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकाकारांना दिलंय. ते साताऱ्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं, तो उठू देऊ नका, अशी चपराक रुपाली पाटलांनी रोहिणी खडसे यांना दिलीयं.
लक्षात ठेवा, मी राजकारणातला बाप आहे, असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केलंय.
खासदार जया बच्चन यांच्या नामोल्लेखावरुन संसदेत आज गदारोळ झाल्याचं समोर आलंय. सभापती जगदीप धनखड यांनी जया अमिताभ बच्चन असा नामोल्लेख केल्याने त्यांनी आक्षेप घेतला.
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत वक्फ कायदा 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी वक्फ (सुधारणा) विधेयक 2024 लोकसभेत सादर केलंय.
छगन भुजबळ बोगस आरक्षण खाणाऱ्या समितीचा मुकादम असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी जहरी टीका केलीयं. ते सोलापुरात बोलत होते.
अहमदनगरमधील पिंपळगाव उज्जैनमध्ये शाळकरी मुलीला हात पाय, तोंड बांधून शाळेच्या टेरेसवर सोडल्याची घटना घडल्याचं समोर आलंय. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झालायं.
बांग्लादेशात हिंसाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधलायं. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आलीयं.