कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोषवर संतापलेल्या जमावाने हल्ला केला आहे.
दरवर्षी 4 सप्टेंबर आणि 22 फेब्रुवारी या दोन दिवशी राष्ट्रीय वन्यजीव दिवस (National Wildlife Day) साजरा केला जातो.
मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतात होणाऱ्या अंडर 19 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती आहे.
काही मुद्द्यांवर सरकारमधील घटक पक्षांची भूमिका विरोधी इंडिया आघाडीशी (INDIA Alliance) मिळतीजुळती दिसून आली.
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन.
आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात तब्बल 5 लाख 8 हजार 68 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.