पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य (Ahmednagar Police) नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे
बजेटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाचं तोंडभरुन कौतुक केलं.
जर एखाद्या कंपनीने एखाद्या युवकाला जॉब दिला तर त्या युवकाचा पहिला पगार सरकारकडून दिला जाईल.
सितारमण यांनी बजेटमध्ये पगारदार लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्यम वर्गाकडून कर रचनेत बदल करण्याची मागणी होती.
पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या बजेटमध्ये करण्यात आली.
अर्थमंत्री सितारमण यांनी बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं.
निर्मला सितारमण यांनी आंध्र प्रदेशच्या विकासाचा मुद्दा पुढे करत 50 हजार कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याची घोषणा केली.
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.
मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीला (Chandrababu Naidu) मोठं गिफ्ट दिलं आहे.