खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम मिळणार
युक्रेनने पहिल्यांदाच रशियात घुसून आक्रमण केलं आहे. मागील दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे.
जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट असे बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे आमदार आणि इच्छुकांत धाकधूक वाढली आहे.
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू आज छत्रपती संभाजीनगरात आहेत. येथेच कडू तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात अशी शक्यता आहे.
नीरज चोप्राने भारतीयांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी काळात खेळात नक्कीच सुधारणा करू असे नीरज म्हणाला.
राज ठाकरे हिंगोलीत असताना त्यांनी मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनी उमेदवारी जाहीर केली.
पाकिस्तानला देणे असलेले एकूण विदेशी कर्ज 130 अब्ज डॉलर्स इतके आहे. हा देश कर्जाखाली दबत चालला आहे.
१२ ऑगस्ट १९४८ हा तो दिवस होता ज्यावेळी भारतीय हॉकी संघाने चमकदार खेळाचे प्रदर्शन करत ब्रिटनला पराभवाची धूळ चारली होती.
बांग्लादेशातील हिंसाचार पाहता भारताने बांग्लादेशात दूतावासाचे व्हिसा केंद्र अनिश्चित काळासाठी बंद केले आहे.
तुम्ही चेक बँकेत दिला तर अगदी काही वेळातच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ही व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे.