लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
दहशतवादाला पोसणाऱ्यांना (पाकिस्तान) स्पष्ट शब्दांत इशारा देत आहे की त्यांचे मनसूबे कधीच यशस्वी होणार नाहीत.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे की नाही ? यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली
भारताने पासपोर्ट रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. जागतिक पासपोर्ट इंडेक्समध्ये भारताचा नंबर 82 पर्यंत पोहोचला आहे.
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत.
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
खासदार झाल्यानंतर लंके यांनी सर्वप्रथम कांदा व दूध दराचे आंदोलन हाती घेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले.
पुण्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी. घाबरण्याचं कारण नाही. अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश दिले आहेत. एनडीआरएफच्या बोटी रवाना केल्या आहेत.