- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Maratha Reservation : उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल; जरांगे पाटलांचा रोखठोक इशारा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवाली सराटी गावात उपोषण केलं. सरकारने आश्वासन दिल्यानंतर 40 दिवसांचा वेळ देत त्यांनी उपोषण स्थगित केलं. त्यानंतर आता जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल ते फुलंब्री शहरात होते. येथेही त्यांचे पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. यानंतर येथे नागरिकांना संबोधित करताना जरांगे […]
-
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भूकंपाचे हादरे; इमारती जमीनदोस्त
Afghanistan Earthquake : काही दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपात (Afghanistan Earthquake) हजारो लोकांचा मृत्यू झालेला असतानाच अफगाणिस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप झाला. या भुकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाची माहिती दिली. या भुकंपात मोठी हानी झाल्याची माहिती मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. तसेच या […]
-
Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह (Maharashtra Politics) बंड करत वेगळी वाट धरली. त्यांच्या या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. या प्रकरणात निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होऊन पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम […]
-
Israel Palestine Conflict : युद्धाचे चटके! 3 हजार मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या भागात सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Israel Palestine Conflict) सुरूच आहे. इस्रायलच्या हवाई दलाने हमासच्या (Hamas) ताब्यात असलेल्या गाझामध्ये (Gaza) वेगाने हल्ले केले आहेत. युद्धाच्या घोषणेपासून, इस्रायली विमानांनी गाझा पट्टीतील 426 ठिकाणांना लक्ष्य केले आहे. युद्धात आतापर्यंत सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्त्रायली, पॅलेस्टिनी नागरिक आणि सैनिकांचाही […]
-
Nana Patole : ‘आमचाही टोलमुक्तीला पाठिंबा पण’.. नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nana Patole : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. […]
-
Rohit Pawar : ‘भाजपाने खोटं बोलणं थांबवाव नाहीतर’.. ‘टोल’वादात रोहित पवारांची उडी
Rohit Pawar : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी […]
-
Rohit Pawar : ‘एसी’त बसून धोरण करणारं सरकार; रोहित पवारांचा हल्लाबोल
Rohit Pawar : ज्या भागात नवीन एमआयडीसी याव्यात यासाठी प्रयत्न केले जातात तिथेही राजकारण केलं जातं जसं माझ्या मतदारसंघात आज सुरू आहे. या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होतील. पण, मागील काही वर्षांपासून प्रोजेक्ट आपल्या राज्यात न राहता अन्य राज्यात चालल्याचे आपण पाहत आहोत. बेरोजगारी राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सरकार धोरणांबद्दल बोलत नाही. आयटी […]
-
Raj Thackeray : ..तर आम्ही टोलनाकेच जाळून टाकू! राज ठाकरेंचा सरकारला रोखठोक इशारा
Raj Thackeray : प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला. राज ठाकरे […]
-
‘टोल’ राज्यातील मोठा घोटाळा, शहानिशा करा!’; व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी केली पोलखोल
Raj Thackeray : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काल टोलदरवाढीविरोधात उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. टोलचा पैसा नेमका जातो कुठे, त्याच त्याच लोकांना कंत्राट कसे मिळते असे सवाल विचारत राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांचे टोल संदर्भातील जुने सात […]
-
Accident : स्कूलबस दरीत कोसळली; उत्तराखंडमधील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू
Accident : उत्तराखंड राज्यातील नैनिताल येथे भीषण अपघात (Accident) झाला असून या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे. नैनितालहून हरियाणाकडे परतत असणाऱ्या स्कूलबसला हा अपघात झाला. नैनितालच्या घटगडजवळ हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. स्कूल बस खड्ड्यात पडली. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव […]










