- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Weather Update : राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट
Weather Update : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. आता पुढील 48 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसाठी ऑरेंज तर पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात […]
-
मोठी बातमी! आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक
Chandrababu Naidu Arrest : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांना आज (शनिवार) भल्या पहाटेच अटक करण्यात आली. नायडू यांनी तब्बल 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गु्न्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. नायडू यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. Andhra Pradesh | Criminal […]
-
Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात
Karnataka Politics : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Karnataka Politics) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्हे […]
-
Dhangar Reservation : फसवणूक केली तर समाज धडा शिकवणारच; वडेट्टीवारांनी भाजपला घेरलं
Dhangar Reservation : मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणाचाही (Dhangar Reservation) मुद्दा चर्चेत आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने भंडारा टाकल्याची घटना सोलापुरात घडली. यानंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकारवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर […]
-
रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा, फोन टॅपिंग प्रकरणातील दोन्ही गुन्हे हायकोर्टाकडून रद्द
Phone Tapping Case : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याबाबत मोठी बातमी आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेले दोन्ही एफआयआर हायकोर्टाने रद्द केले आहेत. त्यामुळे शुक्ला यांना सरकारने क्लिनचीट दिली आहे. यामुळे शुक्ला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतानाच्या काळात गुप्तचर विभागाचे फोन टॅपिंग प्रकरण (Phone Tapping […]
-
राष्ट्रवादी नाव अन् चिन्ह अजितदादांना मिळणार? जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ !
Jayant Patil : राष्ट्रवादीत फूट पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले. या घटनेला आता दोन महिने उलटून गेले आहेत. यानंतर अजित पवार गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असा दावा केला जात आहे. त्यामुळे जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच शरद पवारांच्या बाबतीत घडेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत […]
-
हवं तर ‘भारत’ नाव आम्ही घेतो पण, जनतेच्या डोक्यावर.. सुळेंनी मोदी सरकारवर सुनावलं
Supriya Sule : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ (Bharat vs India) असा नवा वाद सुरू झाला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया […]
-
Girish Mahajan : माझा आकडा परफेक्ट 48 जागा जिंकणारच! महाजनांचा दावा
Girish Mahajan : राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विजयाचे दावे करत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Girirsh Mahajan) यांनी विरोधी महाविकास आघाडीला टोचणारा दावा केला आहे. महाजन (Girish Mahajan) म्हणाले, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे […]
-
विखेंना शह देण्यासाठी ठाकरेंचा नगर दौरा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार पाहणी
Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा वेगळाच दबदबा आहे. महसूलसारखे वजनदार खाते जिल्ह्याकडेच आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना काही दिवसांपासून जिल्ह्यात घडल्या आहेत. नगर जिल्ह्यात दक्षिणेतील भारत राष्ट्र समितीची एन्ट्री झाली आहे. भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे […]
-
लोक मांसाहारी झाल्यानेच हिमाचलात ढगफुटी; IIT मंडी संचालकांचं अजब विधान
IIT Mandi Director : उत्तर भारताने यंदा निसर्गाचं रौद्र रुप अनुभवलं. हिमाचल प्रदेशातर मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. निसर्ग कोपल्याचा अनुभव हिमाचलातील लोकांनी घेतला. मात्र निसर्गाची इतकी अवकृपा का झाली, याचं अजब उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT Mandi) संचालकांनी दिलं आहे. राज्यातील भू स्खलनाच्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरु असतानाच त्यांनी हे अजब विधान […]










