- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
उद्या शिरुरमधून अजित पवारही इच्छुक असेल, तुम्हाला काय त्रास? अजितदादांचा सवाल
Ajit Pawar on Shirur Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यातच आता शिरुर लोकसभा (Shirur Constitueny) मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची तयारी […]
-
दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक; फडणवीसांनी दिला शब्द
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदा 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात राज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे, असे सांगितले. ते म्हणाले, आपण सगळ्यांनी […]
-
2009 पासून मैदानात, यंदा लोकसभा लढवणारच; राष्ट्रवादीतून कोल्हेंविरोधात पहिला शड्डू!
Shirur News : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून जागावाटपासाठी मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यातच आता शिरुर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अमोल […]
-
‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट
Free Electricity in Rajasthan : राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यातील वाद मिटल्याचे काँग्रेस नेत्यांनी जाहीर केल्यानंतरही काल पायलट यांनी मागण्यांवर ठाम असल्याचे सांगत या वादाला नवी धार दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी जनसंघर्ष यात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला होता. या घडामोडींमुळे बदलत्या जनमताचा अंदाज घेत मुख्यमंत्री अशोक […]
-
काँग्रेस, राष्ट्रवादी अन् शिंदे गटाचं भाजपला ओझं, सहकाऱ्यांना बसवायचं कुठं? जयंत पाटलांचा टोला
Jayant Patil reaction on Pankaja Munde’s Statement : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant […]
-
सहा महिने जातो, निधी आणतो अन् परत येतो; जयंत पाटलांनी सांगितली शिंदे गटातील प्रवेशाची बात
Jayant Patil News : राज्यात जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसे पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant patil) यांनी भाष्य केले आहे. पाटील आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, शिंदे गटात […]
-
पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांच्या वक्तव्याचा नेहमीच..
Chandrashekhar Bawankule : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात भाजपबाबत वक्तव्य करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याने भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांत चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा संपूर्ण विपर्यास केला […]
-
कर्नाटकला पाणी द्यायचं का?; जयंत पाटलांनी सरकारला दिला ‘हा’ सल्ला
Jayant Patil Karnataka Water Demand : कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली […]
-
निळवंडेचं पाणी सुटलं, आता श्रेयवादाची लढाई; जयंत पाटील म्हणाले, आघाडी सरकारने…
Jayant Patil : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी वाहते झाल्यानंतर आज या धरणावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे धरणाच्या कामाला गती मिळाली आणि आज कालव्यातून पाणी सोडता आल्याचे सांगितले. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]
-
शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलंय, त्यांनी लकव्याबाबत.. राऊतांचा घणाघात
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे. त्यांचे सगळे अवयव बंद पडले आहेत. त्यांनी धोरण लकव्याबाबत चर्चा करू नये, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. […]










