- Letsupp »
- Author
-
दु:खदायक बातमी! यवतमाळ जिल्ह्यात 31 दिवसांत 22 शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यातील बहुतांश शेती कापूस आणि सोयाबीनवर अवलंबून आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सुमारे 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला.
-
ठरलं! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजपचा महापौर तर शिंदे गटाचा उपमहापौर
सकाळीच गोविंद केंद्रे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे.
-
Video : आजपर्यंत कपाळाला गुलाल लागला नाही! लोणीकंद-पेरणे गटाचे उमेदवार प्रदिप कंद काय म्हणाले?
पुण्यातील लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार प्रदिप वसंतराव कंद यांची सविस्तर मुलाखत
-
धक्कादायक! सोलापुरमधील प्रसिद्ध मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या, काय घडलं?
एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे ते मालक होते. ते सोलापूर शहरातल्या विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंट येथे गेले होते.
-
नात्याला काळीमा फासली! सामूहिक अत्याचारानंतर 17 पुरुषांच्या DNA टेस्टमधून धक्कदायक खुलासा
महिलेने तक्रार दाखल करण्यास सहमती दर्शविली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.
-
अजितदादांना तटकरेंनी संपवलं! शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचा थेट आरोप
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचे काम तटकरे यांनी केलं.
-
सत्तेसाठी काहीपण! मालेगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग, शिंदे गट MIM’ची गुप्त बैठक
एमआयएमने महापौरपदाच्या निवडणुकीत माघार घेतली असली, तरी उपमहापौरपदासाठी आमदार पुत्र हाफिज अब्दुल्ला यांना रिंगणात उतरवलं आहे.
-
IAS-IPS उमेदवारांसाठी काय बदललं?, UPSC परीक्षेचे नवे नियम काय?, वाचा महत्वाचे मुद्दे
लोकसेवा आयोगाने २०२६ पासून नागरी सेवा परीक्षेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. जाणून घ्या सविस्तर काय आहेत हे नवे नियम
-
मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? 6 फेब्रुवारी 2026 चे राशीभविष्य वाचा
करिअर, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणाला लाभ होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, आजचे राशीभविष्य जाणून घेऊया.
-
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोडी मोकळी होणार, टोल घेऊ नका, डीसीएम शिंदेंचे आदेश
बोरघाटात गॅस टँकर पलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती, या गळतीमुळे आणखी धोका वाढून मोठे नुकसान झाले असते









