- Letsupp »
- Author
-
मोठी बातमी! क्रॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची जामीनावर सुटका
या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर हे तिघेही कळंबा कारागृहात होते. त्यांना आता जामीन झाला.
-
मोठी बातमी! विद्यार्थ्यांनो तयारीला लाग; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर
12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते.
-
दादर रेल्वे स्थानकातील बत्ती गुल; प्रवाशांची उडाली तारांबळ, नक्की काय घडलं?
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर सायंकाळच्या वेळी मोठी वर्दळ असते. दिवसभर काम करून लोक घराच्या दिशेने निघालेले असतात.
-
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून बोनस जाहीर, 12,500 सण उचलही मिळणार
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर आपल्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता.
-
महाराष्ट्रात आढळला ‘या’ भयंकर आजाराचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क
भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या, त्यामध्ये त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.
-
धक्कादायक! पत्नी अन् सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
टीझर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की लक्षात येते ते म्हणजे ही एक शहरी आणि ग्रामीण मनांची मस्तीखोर जुगलबंदी आहे, जिथे रहस्याचा थर आहे.
-
अजितदादा इंजिनियरपेक्षाही हुशार; 10 वी पास म्हणून हिणवणाऱ्या दामानियांना चाकणकरांची चपराक
अर्थमंत्री अजित पवारांना काहीच कळत नाही. महाराष्ट्र कर्जात बुजाला आहे. राज्यावर सव्वा नऊ लाख कोटींचं कर्ज आहे.
-
…तर तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही; हैदराबाद गॅझेटवरून धनंजय मुंडेंचा जरांगेंना इशारा
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.
-
मंत्री पंकजा मुंडेंवर टीकेची झोड; वैद्यनाथ साखर कारखाना बेकायदेशीर विकल्याचा आरोप
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.









