- Letsupp »
- Author
-
बीड जिल्हा पुन्हा हादरला! शेतीच्या वादातून हाणामारी; एकाचा मृत्यू, 6 जण अटक
या घटनेनंतर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात अंत्यसंस्कार गावात पार पडला.
-
Video : आजींनी केली गंमतीशीर मागणी; खासदार सुप्रिया सुळेंना हसू आवरेना
घोडके आजींना तुमचा आवडता राजकारणी कोण? हे विचारल्यावर त्यांनी थेट माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंचं नाव घेतलं आहे.
-
दिवाळीच्या तोंडावरच एसटी कामगार संघटना आक्रमक; थकीत 4000 कोटी रुपये प्रकरण, उद्यापासून आंदोलन
दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे.
-
आपल्याला महायुतीत दंगा नको; एकनाथ शिंदे यांची ‘त्या’ वक्तव्यावरून धंगेकरांचे कान टोचले
गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते.
-
मनपा निवडणूक तोंडावर असतानाच महायुतीला मोठा धक्का, भाजपची डोकेदुखी वाढली
आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यावेळी महाविकास आघाडीला नाही तर महायुतीला मोठा धक्का बसला आहे...
-
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला; ठरली जगातील पाचवी खेळाडू
स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय आणि जगातील पाचवी खेळाडू ठरली.
-
‘त्या’ चुकीची किंमत इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवाने चुकवली; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चितंबरम यांचं धक्कादायक विधान
चिदंबरम यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऑपरेशन ब्लू स्टारवरील गेल्या सहा महिन्यांतील हे दुसरं मोठं विधान आहे.
-
ठाकरे बंधूंच्या भेटी जशा वाढल्या तशा आमच्या भेटी झाल्या पाहिजेत; रामदास आठवले यांचं मोठ विधान
रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत, प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही अस आठवले म्हणाले.
-
उज्वला गौड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ‘मनाचे श्लोक’ सिनेमा प्रकरण
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मनाचे श्लोक हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बंद पाडला.
-
मुस्लीम भारताला युद्धाचे घर मानतात: डॉ. आंबेडकरांनी पुस्तकात लिहून ठेवलंय, गोपीचंद पडळकरांचे खळबळजनक विधान
काश्मीरमध्ये १०० टक्के हिंदू होते. आज तिथली काय परिस्थिती आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे.









