पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी मुक्कामी असलेल्या हॉटेलचं बिल भरलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
पुणे अपघातात गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येताच मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी फरार होण्याचा बेत आखला. पण 'या' मुद्यांनी अडचण केली.
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी समारोपाच्या भाषणात आपण आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं.
पुण्यातील अपघातातील कार चालकाच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. याबातची पोस्ट व्हायरल होतं आहे.
काही शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला आहे. यामध्ये 5 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सात शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं.
रविवारी पुण्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील साक्षिदारांनी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.
लोकसभा मतदानाचा 5 वा टप्पा पूर्ण होताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहलं आहे. तसंच, विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.