- Letsupp »
- Author
-
कल्याणीनगर अपघातातील ‘तो’ कारचालक अल्पवयीनच; न्यायालयाने फौजदारी खटल्याचा अर्ज फेटाळा
कल्याणीनगर येथे १९ मे २०२३ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.
-
मंत्री अन् आमदारांच्या रोजच्या प्रकरणांनी शिंदे बेजार; बैठक बोलावून सक्त निर्देश देत टोचले कान
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री चर्चेत आहेत. त्यामुळे आज शिंदे यांनी बैठक घेत त्यांनी आमदारांना सुनावलं.
-
तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा लॉर्ड्समध्ये 22 धावांनी विजय; जडेजाची झुंज अपयशी
बर्मिंगहॅममध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली होती. आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताला त्यात अपयश आलं.
-
अहमदाबाद विमान अपघात ‘एएआयबी’च्या अहवालात काय?, DGCA’ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अहमदाबाद विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
-
मराठी मोर्चाला परवानगी नाकारणं भोवलं; पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाडांना नागपूर दाखवल
पोलिसांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे चिघळले आणि मराठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला. त्याचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना बसला.
-
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे राज्यात पडसाद; मराठवाडा विद्यापीठात ‘एसएफआय’डून निदर्शने
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्याचाच निषेध म्हणून मराठवाडा विद्यापीठात एसएफकडून निदर्शनं.
-
मोठी बातमी! रायलसीमा एक्सप्रेस अन् हिसार एक्सप्रेसच्या डब्यांना आग, अग्निशमन दल दाखल
राजस्थानहून आंध्र प्रदेशातील तिरुपतीला जाणाऱ्या हिसार एक्सप्रेसला आग लागल्यामुळे तिरुपती रेल्वे स्थानकाजवळ गोंधळ उडाला होता.
-
आम्हालाही आता याचा सोक्ष मोक्ष लावायचय; न्यायालयातील सुनावणीवर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे,
-
आम्ही बिना हुंड्याचं भाजपसोबत लग्न केलय; अखेर माजी आमदार संजय जगतापांचा प्रवेश ठरला
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
-
लोकसंख्या वाढीसाठी पुतीन यांचा अजब फतवा; अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्यास लाखोंचं बक्षीस
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे सामरिक तसंच लोकसंख्या नुकसानही झालं आहे.









