- Letsupp »
- Author
-
भारताला दोन पदकं जिंकण्याची संधी, दुसरा दिवस ठरणार ऐतिहासिक? वाचा, आजचं वेळापत्रक
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा जोराद सुरू असून आज दुसऱ्या दिवशी अनेक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू मैदानात उतरणार आहेत.
-
सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार, वाचा सविस्तर यादी
काल महाराष्ट्रासह दहा राज्यांत नवे राज्यपाल तसच काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रलाही नवे राज्यपाल मिळाले.
-
मराठा-ओबीसी आमनेसामने; समाजात कुणी फूट पाडली? शरद पवारांचं ‘या संघर्षावर’ सडेतोड भाष्य
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
-
सुप्रिया सुळेंबाबत अभिमानाचा क्षण कोणता? जावई कुणी शोधला? शरद पवारांची अ’राजकीय उत्तर
एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या नात्यांसह राजकारणावर भाष्य केलं.
-
राजर्षी शाहू महाराजांच्या आदेशाचा राहुल गांधींकडून दाखला; आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवर केलं भाष्य
राजर्षी शाहू महाराजांच्या धोरणाचा दाखला देत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच आरक्षणावर भाष्य. म्हणाले ही मर्यादा
-
खरेदीदारांसाठी सुगीचे दिवस; सोनं-चांदीच्या दरात घसरण कायम, वाचा आज काय आहेत भाव?
२३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. आजही सोनं 300 रुपयांनी घसरलं आहे.
-
आजपासून पॅरिस स्पर्धेत भारताची बॅडमिंटन मोहिम; पी. व्ही. सिंधूची नजर सलग तिसऱ्या पदकावर
गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पॅरिस स्पर्धेत भारताच्या बॅडमिंटनमधील मोहिमेस शनिवारपासून (ता. २७) सुरुवात होत आहे.
-
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच नवीन घरात; ५ सुनहरी बाग असणार नवा पत्ता
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नवा पत्ता ५, सुनहरी बाग असण्याची शक्यता आहे. त्यांनी नुकतीच या बंगल्याची पाहणी केली आहे.
-
अपघाताचा सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर ‘बियर बारचा ॲक्सेस’? प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ अनेक ठिकाणी समृद्धी महामार्गालगत बियर आणि वाईन शॉप असल्याचं निदर्शनास आलं आहे.
-
धक्कादायक! बापानेच पुसले मुलीचे ‘कुंकू’; संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग, जावायचा भोसकून खून
जात जात नाही, समाज ऊन्नत होत नाही, असं म्हटलं जातं. छत्रपती संभाजीनगरमधील मेव्हन्याने अन् सासऱ्याने खून केला.









