- Letsupp »
- Author
-
बेलापूरमध्ये चार मजली इमारत कोसळली; सलून चालकाला जाग आल्याने शेकडोजणांचे वाचले प्राण
बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 4 मजली इमारत कोसळली. अेकजण दबल्याची भीती व्यक्त होत आहे.
-
Internship: सरकार कॉर्पोरेट अग्निवीर तयार करत असल्याचा विरोधकांचा आरोप; अर्थमंत्र्यांचं थेट उत्तर
एक कोटी तरुणांना 5 हजार रुपये कसे मिळणार? असा विरोधकांचा प्रश्न. त्याला अर्थमंत्री सीतारामाण यांनी उत्तर दिलं आहे.
-
भाजपला राम-राम करत माजी आमदार रमेश कुथेंचा जय महाराष्ट्र; पाच वर्षांनी पुन्हा बांधल शिवबंधन
शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता.
-
अर्चना पाटलांची खेळी फेल; आचारसंहिता भंग प्रकरणात खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे.
-
MPSC Exam: एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रार
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंबार यांनी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससीतही अशी प्रकरणं समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटल आहे.
-
Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार
पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागलं.
-
पॅरिस ऑलिम्पिक! इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ स्टेडियमबाहेर, परेडमध्ये भारताचा नंबर कितवा?
द ग्रेट ऑलिम्पिक्स इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर उद्घाटन सोहळा, पॅरिसच्या सीन नदीवर परेड, 206 देशांतील 10,500 खेळाडू सहभागी होणार.
-
Stock Market: वाढीसह भारतीय शेअर बाजारची सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, गुंतवणूकदार सावध
शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स थोड्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीची सुरुवात सपाट झाली आहे. दरम्यान, गुंतवणूकदार सावध
-
साताऱ्यात मुसळधार पावसाचा जोर कायम; 700 लोकांचं स्थलांतर, आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडले
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.
-
Kargil War : ‘गँग ऑफ फोर’ आणि मुशर्रफने रचला कारगिल युद्धाचा कट, काय आहे संपूर्ण कहाणी
देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.









