यावेळी आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी
बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा निर्दोष असल्याचा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणाला तरी वाचवण्यासाठी
आपल्या देशात, राज्यात आपल्या लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. आज लोकांना न्याय कुठ मिळतो तो न्यायालयात.
या चित्रपटाची पटकथा व संवाद शं. ना. नवरे यांची असून गीते सुधीर मोघे यांची तर संगीत आनंद मोडक यांची आहेत. छायाचित्रण
धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी आणि आरोपी हे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यावर पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेटले होते
आमच्या मागण्या जुन्याच आहे त्या मान्य करा. फडणवीस साहेबांना विनंती आहे तातडीने अंमलबजावणी करा. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली.
मनोज तिवारी हा खूप टॅलेंटेड, प्रतिभावान खेळाडू होता, पण टीममधून वगळण्यात आल्यामुळे त्याने इतरांवर निशाणा साधला आहे. 2011 साली
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर हा तिसरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच
नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा जन्म १९३८ चा. वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक
या आठवड्यात फक्त रविवारच नव्हे तर तीन दिवस जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर हा जम्बो ब्लॉक असल्याने