- Letsupp »
- Author
-
‘भारत गाथा’तून संजय लीला भन्साळींचा भारतीय सिनेमाला मान; कथाकथन परंपरेचा भव्य उत्सव
भारत गाथा’ या संकल्पनेअंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय सिनेमा आणि क्रिएटर समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मला लाभला
-
सामना जिंकला! भारतानं तिसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडला 8 विकेटनं पाणी पाजल
न्यूझीलंडला पहिला धक्का डेवोन कॉन्वेच्या रुपात बसला. कॉन्वे 1 रन करुन बाद झाला. हर्षित राणानं त्याची विकेट घेतली.
-
घरकाम करणाऱ्या महिलेचं 10 वर्षे लैंगिक शोषण; धुरंदरमधील अभिनेत्याला अटक
धुरंधर फेम अभिनेता नदीम खानवर दाखल गुन्ह्यानंतर मालवणी पोलिसांकडून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
-
मोदी सरकारकडून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीत यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
राजद’चं नेतृत्व लालू प्रसादांकडून चिरंजीवाकडं, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी तेजस्वी यांची निवड
या बैठकीला लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मीसा भारती आणि संजय यादव यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
-
प्रजासत्ताक दिनाची राजधानी दिल्लीत जोमात तयारी; कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरची थीम
देशाच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाचे नेतृत्त्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी या करतील. ही संपूर्ण परेड दिल्लीच्या कर्तव्य पथावर होईल.
-
पद्म पुरस्कार 2026 जाहीर, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, भिकल्या धिंडा, श्रीरंग लाड, रोहित शर्माला पद्मश्री
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी 113 व्यक्तींना पद्मश्री प्रदान केले जाणार आहेत.
-
काय आहे देवखेळ?, अभिनेत्री प्राजक्ता माळी अन् अंकुश चौधरीच्या लेट्सअपवर गप्पा
काय आहे देवखेळ याबाबत विचारलं असताना अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, देवखेळ हा शिमग्याच्या निमित्ताने हा खूप्र प्रसिद्ध खेळ आहे.
-
मोठी बातमी! शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना कॅन्सर; स्वत: दिली आजाराची माहिती
मला जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा मी बाहेर आलो. उभा राहिलो. अजून काही उपचार सुरु आहेत. काही सर्जरी व्हायच्या आहेत.
-
बांगलादेश क्रिकेट संघाला दणका! टी 20 वर्ल्ड कपमधून आयसीसी दाखवला बाहेरचा रस्ता
बीसीबीने खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बांगलादेशच्या सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी कराव ही मागणी आयसीसीकडे केली.









