महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
जी पाकिस्तानची भूमिका आहे. जी भूमिका हिरव्या पाकड्यांची आहे तीच भूमिका संजय राऊत यांची आहे असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
आम्हाला यामध्ये काही राजकारण करायचे नाही. पण, सरकारने लवकरात लवकर मदत नाही केली तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असं शिंदे म्हणाले.
पीडितेनं संबंध ठेवण्यास नकार दिला. यावेळी चारही आरोपींनी पीडितेशी जबरदस्ती करत तिला कारमध्ये बसवलं आणि गाडी जंगलात नेली.
कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
आज रविवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना झाला. भारताने बाजी मारली.
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.