दि. ३० जूनपासून सुरू झालेले हे अधिवेशन अनेक वादळी चर्चा, प्रश्न आणि घडामोडींनी गाजल. त्यानंतर आज अखेर तेसंपलं आहे.
कायम वादाच्या केंद्रस्थानी असणारे संभाजी भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा मोठ्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांनी तिरंग्यावर भाष्य केलं.
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या हनीट्रॅपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर फडणवीस आज विधानसभेत भाष्य केलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सभागृहाच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अनेक घटनांची सविस्तर उत्तर दिली.
राजेश खन्ना, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार, यांचा स्मृतीदिन आज आहे. गिरगावातल्या मराठी घरात वाढलेले, ते उत्तम मराठी बोलत होते.
विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट आहे. त्यावरून विधानभवनात चांगलीच खडाजंगी झाली.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार, शेतीविषय विविध 36 योजना एकत्रित केल्या आहेत.
जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात आता ९ वी वेळ आहे तपासी अधिकारी बदलण्याची. आजही बदलला आहे.