- Letsupp »
- Author
- Hrishikesh Nalagune
Hrishikesh Nalagune
-
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले? लाच देऊन की बादशाहला चकवा देत पराक्रम गाजवून?
“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याच अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी […]
-
सुरेश धसांच्या तक्रारींची दखल; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना दणका
बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अखेर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. (An investigation will be […]
-
Budget 2025 : निर्मला सीतारमन यांच्या बजेटमधील महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत…
पुणे : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (दि. 1) केंद्रीय अर्थसंकल्प (Nirmala Sitaraman) सादर केला. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे यावेळी सीतारामन यांनी सांगितले. मोदी सरकारचा तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा आणि अर्थमंत्री म्हणून सीतारामन यांचा सलग आठवा अर्थसंकल्प ठरला आहे. या अर्थसंकल्पात बऱ्याच घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यातीलच काही मोठ्या घोषणांचा आढावा आपण […]
-
नाईकांचा दरबार पुन्हा भरणार… एकनाथ शिंदेंना ‘ठाणे’ जड जाणार?
गणेश नाईक. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याआधीचे ठाणे जिल्ह्याचे अनभिषिक्त सम्राट होते. ते शिवसेनेत (Shivsena) असो, राष्ट्रवादीत असो की भाजपमध्ये असो. ठाणे, नवी मुंबईचं सगळं राजकारण त्यांच्याच भोवती फिरतं होतं. पण मागच्या 10 वर्षांत एकनाथ शिंदे यांनी नाईकांच्या वर्चस्वाला पद्धतशीर सुरूंग लावाला होता. त्यामुळे त्यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली होती. पण नाईक आता पुन्हा मंत्री […]
-
धस, सोळंकेंना धक्का, प्रशासनाला दम… अजितदादांनी कसं लावलं ‘बीड’चं नियोजन?
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा […]
-
सुरेश धसही बोलायला दचकतात, ते ‘भगीरथ बियाणी’ आत्महत्या प्रकरण काय आहे?
भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी लेट्सअप मराठीला मुलाखती दिली होती. यात त्यांना भाजपचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दल प्रश्न विचारला होता. पण त्यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे या प्रकरणांवर कोणाचीही भीडभाड न ठेवता बोलणारे सुरेश धस भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर मात्र हातचे राखून बोलत […]
-
करूणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल… सुरेश धस यांनी लावून धरलेलं प्रकरण काय? बुरखाधारी महिला कोण?
करुणा शर्मा. चार वर्षांपूर्वीपर्यंत हे नाव परळी आणि बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चेत होते. पण आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे. जेव्हा जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संबंधित एखादा वादग्रस्त विषय चर्चेत येतो तेव्हा करूणा शर्मा मुंडे हे नाव आपसुकच येते. आताही बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना अटक […]
-
बैठकीला आले, पुढे बसले… रामराजे-अजितदादांचं कुठल्या मुद्द्यांवर जुळलं?
30 सप्टेंबर 2024. अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांना फोन करुन फलटण मतदारसंघातून दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांची उमेदवारी जाहीर केली. पण पुढच्या महिन्याभरात अशा काही घडामोडी घडल्या की रामराजेंनी अजितदादांची साथ सोडली. दीपक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार झाले. यामुळे […]
-
मगरपट्ट्यातील रांग ‘हिमनगाचं’ टोक; महाराष्ट्रात तब्बल 24 लाख तरूणांना हवीय नोकरी!
पुण्यातील मगरपट्टा सिटीमधील यूपीएस कंपनीमध्ये (UPS Company) जॉब्स आहेत, असा मेसेज सर्वत्र पसरला आणि पुण्यासह (Pune) राज्याच्या कानाकोपऱ्यातून जॉब (Jobs) मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. या रांगेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे बेरोजगारीचे संकट किती भीषण आहे अशी चिंता व्यक्त करत प्रशासनावर टीकाटिप्पणी केली जात आहे. यूपीएस या कंपनीमध्ये यूएस, युरोप, यूके यासारख्या देशांमधील काम […]
-
एकवेळ फडणवीस-ठाकरे एकत्र येतील… पण तटकरे-गोगावलेंचे सूर जुळणे अशक्य!
असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले […]










