कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी मनोज जरांगे आणि राजेद्र राऊत यांच्यातील वाद मिटवला.
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
नगरची जागा आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचा देखील या जागेवर डोळा आहे.
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करणार, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला. ग
भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्व्हेची आकडेवारी समोर आली. विदर्भात महायुतीला केवळ 25 जागा मिळतील, असं या सर्व्हेतून समोर आलं.
मोदी सरकारची खुर्चीही डळमळीत झाली आहे. वाजपेयी सरकारच्या 13 महिन्यांच्या सरकारची लवकरच पुनरावृत्ती होईल - पृथ्वीराज चव्हाण
काश्मीर खोऱ्यात पाच दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची (Ganeshotsav) भव्य विसर्जन मिरवणुकीने बुधवारी सांगता झाली