कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते 288 ही जागा मागतील, असा टोला थोरवे यांनी लगावला.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊनच निवडणुका लढा. भाजपच्या नेत्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं. - नड्डा
दोन समाजात वाद भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या.. - रोहित पवार
मी सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की, यांच्या बापाला एसटीतून आरक्षण द्यावं लागणार आहे. आत्महत्या करू नका. - जरांगे
अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.
शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांनी मनोज जरांगे आणि राजेद्र राऊत यांच्यातील वाद मिटवला.
Vidhansabha Election : राज्यात 100 टक्के महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
नगरची जागा आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोडण्यात यावी अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीसह काँग्रेसचा देखील या जागेवर डोळा आहे.
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यास आम्ही त्यांचं फटाके फोडून स्वागत करणार, असं वक्तव्य महाजन यांनी केलं.