कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड प्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी केली.
पुण्यात तिसऱ्या आघाडीसंदर्भात संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, आणि बच्चू कडू यांची बैठक पार पडली. या बैठकीीनंतर तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.
Balasaheb Thorat : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रिपदावरून कुरबुरी सुरू आहेत. आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. Shreya Chaudhary: ‘द मेहता बॉईज’च्या […]
राजवटीचे मोजके दिवस उरले असतांना गद्दारांना मंडळं देऊन गप्प केलं. एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात तर असाच विश्वास घात होता.
पुण्यातील ईवाई (EYE) या कंपनीत काम करणाऱ्या केरळच्या 26 वर्षीय तरुणीचा जीव गमवावाा लागला.
बिहार पोलीसमधील (Bihar Police) सुपरकॉप अशी ओळख असलेले IPS आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला.
बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीबरोबर यावं, आम्ही त्यांचे स्वागत करू, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.
Bachchu Kadu : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एमआयएमला (MIM) सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राजू शेट्टी (Raju Shetty), छत्रपती संभाजी राजे आणि बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीत एमआयएम सामील होणार असल्याची चर्चा होती. तिसऱ्या आघाडीनेही एमआयएमला झिडकारलं. आमदार बच्चू कडू यांनी आज ही माहिती दिली. गणेश विसर्जन होताच अजित पवार ॲक्शन […]
पक्षावर नाराज नाही. पण, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल पक्षाकडे अनेक तक्रारी करून, अनेकदा सांगूनही त्यावर काही कार्यवाही होत नाही.
निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले.