कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. काही चिंता नाही, पण पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, या हल्ल्यानंतर आता सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारसोबत राहिलं पाहिजे.
चौंडीमध्ये होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली.
आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, तर राज्यात उर्दू सुद्धा शिकवल्या गेली पाहिजे. - आमदार संजय गायकवाड
मुंबई : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत २५ एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या (Cultural Department) वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे आयोजित करण्यात आलेला गानसम्राज्ञी लता […]
All-party meeting: पहलगाम दहशतवादी (Pahalgam attack) हल्ल्याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक नेते सहभागी झालेत. आधी व्हिसा रद्द अन् आता पाकिस्तानवर ‘क्रिकेट स्ट्राईक’, भारतात PSL चे टेलिकास्ट बंद #WATCH दिल्ली: पहलगाम […]
माझे वडील कुटुंबाचा एकमेव आधार, माझ्या समोरच त्यांना तीन गोळ्या मारल्या. आज मी त्यांना अग्नी दिलाय, यावर माझा विश्वास नाहीये. - आसावरी जगदाळे
Godhra massacre hearing : २००२ च्या गोध्रा हत्याकांडातील (Godhra massacre) दोषी आणि गुजरात सरकारच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ६ आणि ७ मे रोजी सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी (Justice J.K. Maheshwari) आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल (Rajesh Bindal) यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही माहिती दिली. पाकिस्तान घाबरला! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी खंडपीठाने सांगितले की […]
एसटीला प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६५ लाख इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र प्रतिदिन २९ कोटी ८० लाख रुपये इतकेच उत्पन्न मिळाले.
रुपाली पाटील श्रीनगरमध्ये अडकल्या होत्या. काल त्या कुटुंबियांसह सुखरुप पुण्यात परतल्या. त्यानंतर नराधमांना तिथेच मारा, असं त्या म्हणाल्या.