कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
भरत गोगावलेंच्या समर्थकांनी पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. हे योग्य नाही. अशी निदर्शने त्या पक्षाच्या नेतृत्वाने थांबबावी
महाकुंभमेळा सुरू होऊन आठवडा होत नाही तोच आयआयटीन बाबांची कुंभमेळ्यातून हकालपट्टी झाल्याची माहिती समोर येत आहे
धनंजय मुंडेंनी म्हटलं की, पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होतं. जर षडयंत्र होतं तर कोणी रचलं? उद्धव ठाकरे तर षडयंत्र रचू शकत नाहीत.
Donald Trump swearing-in ceremony : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पर्व सुरु झालं आहे मोठी बातमी ! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांना निवडणुकीत […]
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते.
पालकमंत्री पदावरून आमच्या लाडक्या बहिणींवर अन्याय झाल्याचं पाहायला मिळत आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी आदिती तटकरेंना लगावला
अभिनेते योगेश महाजन (Yogesh Mahajan) यांचं वयाच्या ५०व्या वर्षी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झालं आहे.
भरत गोगावलेंनी अनेक वर्षे रायगडसाठी काम केलं आहे. त्यामुळे अपेक्षा ठेवण्यात वावगं काय आहे? पालकमंत्रीपदाबाबत लवकरच मार्ग निघेल.
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत ठाकरे- पवारांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकलेला नाही. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. “स ला ते स ला ना ते’मध्ये उपेंद्र लिमयेची […]
दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला असून या महोत्सवात 'शांतीनिकेतन' हा सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट ठरला आहे.