कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
भाजपशी संबंधित वकिलाला अव्वाच्या सव्वा मानधन दिलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला इतर वकिलांसाठी न्याय्य मानधनाचा देखील विचार केला जात नाही.
पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले होते. आज (27 एप्रिल) पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी गर्दी केल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अ
पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांची जीव गेला आणि अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते सत्कार समारंभ आयोजित करत आहेत, लाज कशी वाटत नाही?
फडणवीस 2034 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीसांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.
उबाठा गटाकडून टीका करणं, मुर्खासारखी वक्तव्य करणे, हे सुरू आहे. त्याबद्दल देश त्यांना माफ करणार नाही, ठाकरे गट देशाची परंपरा विसरला,
ता दररोज संविधान हातामध्ये घेऊन फिरणारे राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवणार का? - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) येथे दोन हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्यास तसेच विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अॅकॅडमीतर्फे मुला-मुलींसाठी फुटबॉल समर कॅम्प ! महाराष्ट्र विमानतळ […]
भारताचे अग्नि-2 आणि पाकिस्तानचे गौरी-2 आणि शाहीन-1 क्षेपणास्त्रे परस्पर विरोधी देशांवर हल्ला करण्यास सक्षम आहेत.
केडगावमधील रावण गॅंगला कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) पथकाने अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.