कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता.
Canada Plane Crash: दक्षिण कोरियातील विमान अपघाताची (Plane crash in South Korea) घटना ताजी असताना आता कॅनडातही एक विमान अपघात झाला. हॅलिफॅक्स विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरल्याने विमानाच्या काही भागाला आग लागली. या घटनेनंतर हॅलिफॅक्स विमानतळ (Halifax Airport) परिसरात प्रवाशांमध्ये घबराट पसरली. मात्र, या विमान दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झालेली नाही. आणखी एक दुर्घटना! दक्षिण कोरियापाठोपाठ […]
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अंतिम सुनावणी ठेवली. लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात.
तपास जर जनतेने हातात घेतला ना, तर मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना कळेल काय वचका असतो ते... ती वेळ येऊ देऊ नका.
Satish Wagh murder case : पुण्यातील हॉटेल व्यावसायिक व सतिश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. सतीश वाघ (Satish Wagh ) यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या हत्येप्रकरणी वाघ यांच्या पत्नीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर […]
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांत बीड जिल्ह्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झालीये.
संतोष देशमुखची हत्या कोणी केली, हत्येचा सूत्रधार कोण आहे, हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे की. मात्र, सरकार शांत झोपले- आव्हाड
देशभरात स्वामित्व योजनेचा (Swamitva Yojana) 27 तारखेला शुभारंभ होणार आहे. या योजनेद्वारे नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड (Property Card) दिले जाणार
महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालतो, हे केवळ भाषणात सांगाय पुरतेच आहे, हे राज्य अत्यंत जातीयवादी आहे,