कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली.
अजित पवारांनी हेच निवडणुकीच्या आणि महायुतीच्या बैठकीत सांगितलं असतं तर मी लढलोच नसतो, असं राम शिंदे म्हणाले.
काँग्रेस असो वा भाजप... कोणताही पक्ष असो... मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अजिबात खपवून घेणार नाही.
संग्राम थोपटेंना माझ्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. कारण, पंचायत समिती, झेडीवर असतांना ते माझी कामं पाहतच होते.
काँग्रेस जाणीवपूर्वक काही ना काही विषय काढून सभागृहाचं काम रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं रामदास आठवलेंनी म्हटलं.
एलिफंटा परिसरात बुधवारी सायंकाळी एक प्रवासी बोट बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची सध्याची भूमिका वन नेशन, वन इलेक्शन या विधेयकाच्या बाजूने असल्यासारखी जाणवत आहे - प्रकाश आंबेडकर
छगन भुजबळ हे महायुती सोडणार नाहीत, आणि त्यांनी महायुती सोडणं हे आम्हालाही परवडणारं नाही. कारण ते राज्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. - महाजन
अमित शाह यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. कॉंग्रेसने पक्षातील लोकांनाच भारतरत्न दिला.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही.
यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षात्मक ग्रंथासाठी जाहीर झाला आहे.