- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले, सदाभाऊ खोतांची पवारांवर बोचरी टीका…
जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात, तशा छत्र्या आंदोलनाच्या येतील. महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी घरात बसवले - सदाभाऊ खोत
-
बच्चू कडूंनी विश्वासघात केला, त्यांना पुन्हा महायुतीत घेऊ नका…; राधाकृष्ण विखेंची मागणी
बच्चू कडू यांच्यासारखे लोक महायुतीत नको, असं विखे म्हणाले. तसेच बेताल वक्तव्ये करणाऱ्या सर्वच नेत्यांना महायुतीने दूर ठेवावे, असेही विखे म्हणाले.
-
अचानक ७६ लाख मतांची वाढ कशी झाली?, पटोलेंच्या प्रश्नांवर EC कडून स्पष्टीकरण, ‘संध्याकाळी 6 नंतरही…’
राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी केला. यावर आता निवडणूक आयोगाने भाष्य केलं.
-
निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा; अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं?, पटोलेंचा सवाल…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत हा गंभीर चिंताजनक प्रकार आहे.अचानक ७६ लाख मतदान कसं वाढलं? - नाना पटोले
-
तुम्ही घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नाही, देश काय सुरक्षित ठेवणार?, केजरीवालांचा गृहमंत्र्यांना सवाल…
जर अमित शाह आपल्या घरालगतचा परिसर सुरक्षित ठेवू शकत नसतील तर ते देश कसा सुरक्षित ठेवणार? असा थेट सवाल केजरीवाल यांनी केला.
-
विधानसभेच्या निकालानंतर नगरमध्ये ठाकरे गटाला गळती, शिवसैनिक वेगळ्या वाटेवर…
नगर जिल्ह्यात देखील महायुतीने एकहाती बाजी मारली आहे. विधानसभेतील निकालानंतर नगर शहरात आता आघाडीत बिघाडी होताना दिसते आहे.
-
जाणत्या राजाने जनाधार गमावला, आता राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावं; विखेंचा पवारांना टोला
, शरद पवार हे जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनाधार गमावला. त्यामुळे आता शरद पवारांनी घरी बसावे,
-
‘…तर पटोलेंवर ही वेळ आली नसती, आता त्यांनी चिंतन करावं’; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
पटोले केवळ 250 मतांनी विजयी झाले, त्यांनी मतदारसंघात काही विकासकामे केली असती, जनतेशी संपर्क ठेवला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती
-
‘गरज सरो, वैद्य मरो, भाजपने लाडक्या भावाकडे दुर्लक्ष…; सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच बच्चू कडूंचे विधान
भारतीय जनता पक्षाने गरज सरो वैद्य मरो हा अजेंडा वापरू नये. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला नसता.
-
Maharashtra Politics : तुम्ही मुख्यमंत्री होणार का? फडणवीसांना पत्रकारांना जोडले हात, ‘तिन्ही पक्ष…’
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता फडणवीसांनी कोणताही प्रतिक्रिया न देता केवळ पत्रकारांना हात जोडले.









