मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiva) झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना संयमाचा सल्ला दिला होता. दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून […]
मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले […]
धाराशिव : प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात दिवसभर न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची विचित्र शिक्षा सुनावली. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता (Rajesh Gupta) यांच्या न्यायालयात या प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह […]
मुंबई : पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. आई-वडील जे लहानपणी संस्कार देतात. ते संस्कार चोरांना मिळालेले नाही. त्यामुळे संस्कार नसणाऱ्यांना चोरीचा माल लागत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिंधे गटाचे लोकं उद्या माझ्या घोषणेवरही दावा करतील. धनुष्यबाण चोरलं ते ठिक आहे. पण ठाकरे आडनाव कसे चोरणार आहात. पण तरीही मी […]
मुंबई : मराठी भाषा दिनाला प्रत्येकजण सोशल मिडियातून भाषेबद्दलच प्रेम व्यक्त करीत असतो. अशाच प्रकारे गेल्यावर्षी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा द्यायला गेली आणि ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली होती पण यावर्षी देखील सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) जुन्या पोस्टने पिच्छा सोडला नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) […]
ईडी अर्थात Enforcement Directorate या संस्थेचे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा माहित झाले ते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे होय. आता पुन्हा ईडीचे नाव चर्चेत यायचे कारण म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडीने अटके केली आहे. 2014 साली केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला व ईडी नावाची संस्था प्रकाश झोतात आली. महाराष्ट्रात सर्वप्रथम माजी उपमुख्यमंत्री छगन […]
मुंबई : गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट आणि भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. शिवसेना फूट, अनिल परब यांच्या मागे ईडी सीबीआयचा सशेमीरा या सर्व बाबी पहिल्या तर हे वितुष्ट टोकाला गेलं आहे. भाजपाच्या या कारवाई विरोधात अनिल परब मुंबई ते दिल्ली असा किल्ला लढवत आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशनाचा पाहिला दिवस […]
पुणे : सध्या देशात हुकूमशाही आली आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामळे सामान्य माणसांनी निवडणूक लढवायचीच नाही का असा प्रश्न पडला आहे. चोऱ्यामाऱ्या करुन कोट्यवधी रुपये आणून येथे वाटायचे आणि सामान्य कार्यकर्त्याला बदनाम करायचे, सत्ताधारी हे काय जनतेचे मालक झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच कसब्यात […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या पद्धतीने पदावरुन खाली खेचलं. त्यानंतर ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांना देखील आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे व्हिप दिला, व्हिप दिला अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर […]
Maharashtra Budget Session : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. दरम्यान आज विधानभवनातून बाहेर पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला […]