- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
महाप्रबोधन यात्रेत आदित्य ठाकरे का दिसत नाहीत ? सुषमा अंधारे म्हणतात….
पुणे : “बंडखोरीनंतर शिवसेनेने तीन वेगवेगळे प्रकल्प सुरु केले होते. त्यात एक फक्त शेतकऱ्यांशी संवाद आणि भेटीगाठी हा प्रोजेक्ट अंबादास दानवे चालवत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) शिवसंवाद यात्रा हा प्रोजेक्ट चालवत आहेत. याच्या माध्यमातून ते राज्यभरातील युवकांना भेटत आहेत आणि राज्यभरातील चळवळीतील लोक जोडण्यासाठी मी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून काम करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे […]
-
दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर काय बदललं ? सुषमा अंधारे म्हणतात…
पुणे : “पूर्वी बोलताना मी फार विचार करत नव्हते, आता विचार करावा लागतो. पार्टी प्रोटोकॉल, पार्टी लाईन याची काळजी करावी लागते” असे मत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केलं. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी शिवसेनेत […]
-
अशोक सराफ दक्षिणेत असते, तर आज मुख्यमंत्री असते : राज ठाकरे
पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये अशोकपर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अशोक सराफ यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेमध्ये असती, तर ते आज मुख्यमंत्री असते. ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो […]
-
महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार तर किरण सामंत उपाध्यक्षपदी
मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झालीय. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आलीय. आजोबांपाठोपाठ आता रोहित पवारांचीही क्रिकेटच्या मैदानात दमदार एंट्री झालीय. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय […]
-
‘बॉईज 3’ ची टीम लेट्सअप मराठीवर Exclusive
‘बॉईज 1’ आणि ‘बॉईज 2’ च्या प्रचंड धमाल.. मस्तीनंतर ‘बॉईज 3’ चित्रपट 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेता सुमंत शिंदे, अभिनेता प्रतिक लाड, अभिनेत्री विदुला चौगुले आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांची लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत.
-
महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातने पळवली?
‘वेदांता’ समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पातून महाराष्ट्रात 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. पण हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. गेल्या काही वर्षांत अनेक उद्योग, सरकारी कार्यलाये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आले आहेत. आता महाराष्ट्रातून गुजरातला नक्की काय काय गेलं हे जाणूण घेऊया…
-
Dasara Melawa 2022 : तुम्ही कोणत्या मेळाव्याला जाणार?
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जायचं की शिंदेंच्या.. यावर्षी राज्यात चार महत्त्वाचे दसरा मेळावे होणारेत. हे चारही मेळावे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकरणावर प्रभाव पाडणारे आहेत. आता या दसरा मेळाव्याचं राजकारण नक्की काय आहे.. हे समजून घेऊया..
-
रोहित पवारांची महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदी निवड
मुंबई : महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला आहे. आजोबांपाठोपाठ नातवाचीही क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे. असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर झाली. या बैठकीत महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. रोहित पवार हे असोशिएशनचे अध्यक्ष […]
-
अजितदादांनी लक्षात ठेवल पाहिजे, आपण काचेच्या घरात बसलोय- चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम, उदघाटन कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांना बोलावले जात नाही म्हणून त्यांनी कार्यक्रमापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित […]
-
मुख्यमंत्री, पंतप्रधानही आता थेट जनतेतून निवडा – अजित पवार
कोल्हापूर : संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलाय, त्यात बहुमताला प्राधान्य देण्यात आलंय. काही गावांत सरपंच एका विचाराचा आणि सदस्य बॉडी एका विचाराची असते. त्यामुळं ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो. सध्या सोयीचं राजकारण सुरु आहे. जर सरपंचाची निवड थेट जनतेतून करताय तर सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतूनच व्हायला हवी, असं स्पष्ट मत […]










