उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष काही संपण्याचं नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यावरून उठवलेला आवाज उर्फीने मात्र थंडावूच दिला नाही. उर्फी सातत्याने ट्विट करून वादात आणखी तेलच ओतत असल्याचं दिसतंय. उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचताना चक्क मराठीत ट्विट केले. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते… “उर्फीला दिला त्रास चित्रा अशी […]
तमिळनाडूच्या राज्यपालांनी विधानसभेच्या अभिभाषणात महापुरुषाच्या गौरवाचा परिच्छेद वाचला नाही, त्यावर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी जागच्या जागी उभे राहून निषेध केला. त्याचा राग येवून राज्यपाल अधिवेशनातून निघून गेले. महापुरुषांचा अपमान झाल्याने मुख्यमंत्रांनी राज्यपालांना एकदाही थांबवल नाही. स्टॅलिन यांच्या या कृतीबद्दल त्यांना माझा सलाम एस म्हणतं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन […]
मुंबई: ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रचारकी असल्याची देखील टीका झाली होती. मात्र, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलंय. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलं गेलंय, अशी माहिती ट्विट करत सांगितली आहे. भारतातून ऑस्करसाठी पाठवलेल्या पाच चित्रपटांपैकी हा […]
IND vs SL IND vs SL 1st ODI Score Live Update
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी जुन्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे 62 वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत होणार आहे. 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यावर्षी स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 900 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवणार आहेत.
कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमुळे सारा देश हादरला होता. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंताच्या हत्या झाल्या होत्या. यातील ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सोमवारी ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी […]
अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात […]
अहमदनगर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी विधानपरिषदेत केली होती. या मागणीवर अहमदनगर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर जिल्ह्याचे आधी विभाजन करा व त्यानंतर नामांतर करा अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी आपली […]