- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
मुकेश अंबानींचा आता विमा क्षेत्रात प्रवेश, एलआयसीला देणार टक्कर
Reliance Industries : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी घोषणा केली आहे. लवकरच Jio Financial Services कंपनी विमा क्षेत्रात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या कंपनीचे अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे आणि शेअर […]
-
Horoscope Today 28 August 2023: ‘या’ राशींचा भाग्य उजळणार! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 28 August 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
कोटा येथे आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, लातूरच्या तरुणाने कोचिंग सेंटरच्या इमारतीवरुन उडी
Kota Coaching Centre : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरुच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. हा विद्यार्थ्यी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. आविष्कार संभाजी कासले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा देऊन आला आणि उडी मारली डेप्युटी एसपी धरमवीर सिंह म्हणाले, ही घटना रविवारी […]
-
राहुल गांधी बनले मास्टरशेफ; तामिळनाडूतील फॅक्टरीत बनवले चॉकलेट
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा याआधी खूप चर्चेत होती. आपल्या दौऱ्यात त्यांनी देशाच्या विविध भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. नुकताच राहुल गांधी यांचा बाईक रायडर अवतार लडाखमध्ये पाहायला मिळाला. आता राहुल गांधी शेफच्या रुपात दिसले आहेत. राहुल गांधी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी उटी येथील चॉकलेट फॅक्टरीला भेट दिली आणि […]
-
‘प्रत्येकाचा काळ असतो, तो ओळखला पाहिजे आणि नवीन पिढीला संधी दिली पाहिजे’
Ajit Pawar on Sharad Pawar : नवीन कार्यकर्ते आपल्याला जवळ आणायचे आहेत. तरुण नेतृत्व आपल्याला तयार करायचे आहे. कारण आम्हाला देखील राजकारणात येऊन 30-35 वर्षे झाली आहेत. प्रत्येकाचा काळ असतो, तोही आपण बघितला पाहिजे. ओळखला पाहिजे आणि नवीन पिढी तयार केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या सभेत म्हटले. काही जणांनी हल्ली धनंजय मुंडेंबद्दल […]
-
शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? धनंजय मुंडेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
Dhananjay Munde on Sharad Pawar : लोक विचारत होते की बीडच्या मातीतील 27 तारखेची सभा ही 17 तारखेच्या सभेची उत्तर सभा आहे का? त्यावेळी मी त्यांना सांगितले की ही उत्तराची सभा नाही तर बीड (Beed) जिल्ह्यातील जनतेच्या सेवेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. 17 तारखेच्या सभेत सांगितले की बीड जिल्ह्यातील लोकांनी साहेबांवर फार प्रेम केलं. पण त्या […]
-
भाजपने पसरवलेल्या द्वेषातूनच श्रीरामपूरची घटना घडली, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Ahmednagar Crime : श्रीरामपूर तालुक्यातील (Srirampur Crime) हेरगाव येथे कबुतर चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला अर्धनग्न करून झाडाला बांधून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. भाजपने (BJP) राजकीय फायद्यासाठी समाजात जो द्वेष पसरवला आहे, त्यातूनच या घटना घडत आहेत. भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष […]
-
तुमच्यासारखी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते जपानला गेले नव्हते, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जपान दौऱ्यावरुन जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, कोरोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं होतं. गेल्या […]
-
चंद्राला हिंदू राष्ट्र आणि शिवशक्ती पॉइंटला राजधानी घोषित करा; स्वामी चक्रपाणी यांची मागणी
Chandrayaan-3 : भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेचे 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचला. त्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ पॉइंट (‘Shiva Shakti’ point) असे संबोधले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी (narendra modi) केली होती. या नामांतरानंतर देशातील राजकारणही तापले होते. आता हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी […]
-
‘सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : शेतकरी हवालदिल आहेत आणि सरकार फिरतंय. आज आपला कार्यक्रम सुरु असताना पलिकडच्या जिल्ह्यात एक कार्यक्रम होता. ‘सरकार आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम होता पण ‘सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी’, हे थापा मारणारे सरकार आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंगोलीच्या सभेतून (Hingoli Sabha) […]









