- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ajit Pawar यांची लगावबत्ती : भाजपला ८७ टक्के तर, शिंदे गटाला केवळ १३ टक्केच निधी!
मुंबई : महाविकास आघाडी (MVA) सरकारमध्ये असताना आम्हाला निधीमध्ये डावलले जात आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सरकार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाडून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आणले. मात्र, आता आपण काय पाहतोय तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) भाजपला (BJP) तब्बल ८७ टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे. तर एकनाथ […]
-
Kane Williamson : भारताला पराभूत करणाऱ्या कर्णधारानेच दिलं WTCच्या अंतिम सामन्यात स्थान
New Zealand VS Shrilanka : भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला हरवल्याने भारतीय संघ हा फायनलमध्ये पोहोचला आहे. त्याउलट भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्याचा शेवटचा दिवस होता. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑलआऊट करण्याचा जोरदार प्रयत्न करत होता. पण न्यझीलंडच्या संघाने रोमहर्षक विजय मिळवल्याने भारताचे WTC फायनलचे […]
-
Sheetal Mhatre Video : व्हायरल व्हिडीओप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या मित्राला अटक, आतापर्यंत पाच जणांना अटक
Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणातील आता नवी अपडेट समोर येत आहे. शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे […]
-
‘गोळ्या घेतल्यानंतर ताप जातो अन् पुन्हा येतो’
महाराष्ट्रात अनेकांना इन्फ्लुएंझा विषाणूची लक्षणे आढळून आले आहेत. नवी मुंबईतही अनेकांना नव्या विषाणूच्या लक्षणांनी ग्रासलंय. या रुग्णांचा आढावा लेट्सअप प्रतिनीधींनी घेतला आहे. यावेळी गोळ्या घेतल्यानंतर ताप जातो अन् पुन्हा येतो, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाने दिलीय.
-
राहुल कुल यांचे निलंबन करा, भाजप नेत्याची मागणी; कुल यांच्याविरोधात दौंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र
(Rahul Kul) राहुल कुल यांचं निलंबन करण्यात यावं, अशी मागणी भाजप पक्षश्रेष्ठीकडे करणार आहे, अशी मागणी पुणे जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष आणि तक्रारदार नामदेव ताकवणे यांनी सांगितलं आहे. खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांनी ५०० कोटी अफरातफर केली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ही चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी करणार असल्याचं […]
-
IND vs AUS 4th Test: अहमदाबाद कसोटी अनिर्णित: भारताने सलग चौथी मालिका जिंकली, अशी कामगिरी करणारा पहिला संघ ठरला
अहमदाबाद: भारताने ऑस्ट्रेलिया सलग चौथ्या मालिका नमवलं . 4 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना अनिर्णित राहिल्याने भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटी मालिका जिंकणारा आशियातील पहिला संघ ठरला आहे. एवढेच नाही तर भारताने घरच्या मैदानावर सलग सहाव्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी 2004 मध्ये टीम […]
-
Jitendra Awhad : ठाण्यात फडणवीस नव्हे तर, शिंदेचं गृहमंत्री; आव्हाडांचा हल्लाबोल
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी ट्विट करत ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. पोलिसांनी सुडाचे राजकारण बंद करावे. राजकारणाचा पट कधीही बदलतो, असे म्हणत त्यांनी ठाणे पोलिसांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांचे ठाणे पोलिसांसोबत खटके उडत आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर […]
-
Hanuman Chalisa Recitation Case : सुनावणी पुन्हा तहकूब, राणा दाम्पत्याला दिलासा!
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ या घरासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकारणी अमरावतीच्या खासदार (MP) नवनीत राणा (Navneet Rana) आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे आमदार रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याविरोधातील याचिकेवर सुनावणी आज होणार होती. परंतु, मुंबई विशेष न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली आहे. आता याबाबतची पुढील सुनावणी येत्या ६ एप्रिल […]
-
Oscar Awards 2023: ऑस्कर अवॉर्ड पहिल्यांदा भारताला कधी मिळाला होता, तुम्हाला माहीत आहे का?
ऑस्कर 2023 मध्ये जर कोणाची छाप असेल तर ती भारताची होती. दोन भारतीय चित्रपटांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. यापैकी चित्रपट RRR आहे, ज्यांच्या नाटू -नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीचा पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, दुसरा चित्रपट द एलिफंट व्हिस्पर्स आहे, ज्याने सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट श्रेणीत पुरस्कार जिंकला. पण भारताच्या नावावर पहिला ऑस्कर कधी नोंदवला गेला […]
-
Anil Bonde : सामान्य लोकांसाठी बजेट पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे
Anil Bonde On Maharashtra Budget : राज्य सरकारचे बजेट हे शेतकरी, सामान्य लोकांसाठी पंचामृतच आहे पण विरोधकांसाठी मात्र ते विष आहे. कारण त्यांना हे कळत नाही याचा घोट कसा घ्यावा? एका रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान निधी यामुळे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. अशी टीका भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय […]









