- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Ajit Pawar : चाळीस आमदार सांभाळण्यासाठी निधीची उधळण… जनता वाऱ्यावर!
मुंबई : मागील वर्षीच्या अर्थसंकल्पाची अंलबजावणी न करता केवळ एकनाथ शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला. आपल्या गटाच्या आमदारांच्या हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिल्यामुळे चालू वर्षाच्या बजेटपेक्षा मंजूर कामे आणि खर्च वाढला. ठाणे आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर निधीची उधळण करण्यात आली आहे. […]
-
शिंदे गटाचा मोठा नेता कुजबुजला… Bhushan Desai याने ‘एखादा कार्यकर्ता तर सोबत आणायचा होता ना’
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे यांचे विश्वासू आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारच्या अजेंड्यावर एमआयडीसीमधील (MIDC) घोटाळा हा मुख्य […]
-
मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक
मुंबई : मालाड पूर्व (Malad East) भागातील आनंद नगर (Anand Nagar) परिसरात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आगीनंतर धुराचे लोट उठत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही आग लेव्हल 3 ची आहे. यात एकाचा मृत्यू आहे 15 ते 20 सिलेंडरचे स्फोट झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत […]
-
Bhagyashree Mote Sister Died : मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू!
पिंपरी : मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह वाकड येथे आढळून आला असून त्यांच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमा असल्याचे आढळून आले आहे. भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) यांच्या बहिणीचे नाव मधू मार्कण्डेय (Madhu Markandey) असे असून त्या केक बनवण्याचा व्यवसाय करत होत्या. रविवारी त्या एका मैत्रिणीसोबत भाड्याने राहण्यासाठी […]
-
आठवलेंना व्हायचंय शिर्डीचा खासदार
शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्यांच कारण म्हणजे रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा येथून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्ती केलीय. त्यामुळे आता खासदार सदाशिव लोखंडेंच टेन्शन वाढलंय.
-
दोन महिलांनी पटकावला ऑस्कर
द एलिफंट व्हिस्परर्स डॉक्युमेंट्रीला सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री चा ऑस्कर पुरस्कार मिळाला यावेळी निर्माती आणि दिग्दर्शिका ऑस्करच्या मंचावर दिसल्या, त्यांच्याविषयी रिपोर्ट
-
‘रेडक्रॉस’वर सीबीआयची रेड, भ्रष्टाचाराची चौकशी
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तामिळनाडू, केरळ, आसाम, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील रेडक्रॉस (Red Cross) सोसायटीच्या प्रादेशिक शाखांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तामिळनाडूतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शाखेच्या कामकाजातील गंभीर आरोप राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. रेडक्रॉसच्या (Red Cross Society) पाच शाखांमध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींवरून रेड क्रॉस […]
-
Subhash Desai स्पष्टच बोलले… माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही!
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश सोमवारी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देसाई यांनी भूषण देसाई (Bhushan Desai) यांचा एकनाथ शिंदे गटातील प्रवेश क्लेशदायक आहे. तसेच माझ्या मुलाचे राजकारणात काही अस्तित्व नाही, […]
-
पाच वर्षांचा मुलगा पडला बोअरवेलमध्ये, बचावकार्य सुरू
अहमदनगर : कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचवण्यासाठी प्रशानाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सायंकाळी ही घटना घडली. या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडियापूर, मध्यप्रदेश) हा आज सायंकाळी […]
-
Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात घातले अंजन : पालकमंत्री असलेल्या सहा जिल्ह्यांची कामगिरी निच्चांकी!
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद आहे. मात्र, या सहा जिल्ह्यांची कामगिरी पाहिली तर ती निच्चांकी पातळीवर आहे. एक माणूस सहा-सहा जिल्हे कसे सांभाळू शकतो. तेथील लोकांचे प्रश्न सुटणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात मी समर्थ आहे. मी म्हणतो ते राज्यातील ३६ जिल्हे सांभाळू शकतील. त्यांचे नेतृत्व मोठं आहे. मला […]









