- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
IND vs AUS 3rd Test : भारताचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला सामना
IND vs AUS 3rd Test : टीम इंडियाने बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 चा तिसरा सामना गमावला आहे. (IND vs AUS) इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. (IND vs AUS LIVE Score) अवघ्या अडीच दिवसांत ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा पराभव केला. ( Border Gavaskar series) ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी […]
-
Sanjay Raut : ‘कसब्यातील पराभवाने भाजपची झोप उडाली’, राऊतांचा टोला
कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालेला आहे. यावरुन राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. कसब्यामध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपची झोप उडाली असल्याची टीका राऊतांनी केली आहे. यावेळी ते कोल्हापूर येथे बोलत होते. कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांना आता घाम फुटला आहे. […]
-
Rahul Gandhi : “जेव्हा दहशतवाद्यांनी मला पाहिले आणि…” राहुल गांधींनी सांगितला काश्मीरमधला तो किस्सा
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पुर्ण केल्यानंतर कॉंग्रेस खासदार राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी लंडनच्या केंम्ब्रिज विद्यापीठामध्ये भाषण केलं. त्यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यानचा दहशतवादी भेटल्याचा किस्सा सांगितला. राहुल गांधी यांनी असा दावा केला की सुरक्षा दलांनी त्याला काश्मीरमध्ये पायी न जाण्यास सांगितले होते. पण तरीही त्यांनी तो पायी […]
-
IPS Rashmi Shuka : महाराष्ट्रात वादात अडकलेल्या शुक्लांवर केंद्राकडून मोठी जबाबदारी ; ‘या’ पदावर दिली बढती
मुंबई : महाराष्ट्र केडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shuka) यांची डिजी एसएसबी म्हणून नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला या दुसऱ्या महिला महासंचालक असणार आहेत. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीस (IPS ) अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख होत्या. याआधीही त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात (Phone tapping case) चर्चेत आली […]
-
“धनशक्तीचे ब्रह्मास्त्र ‘महाशक्ती’ने वापरूनही भ्रमाचा भोपळा फुटलाच!” सामन्यातून कसबा निकालावर विश्लेषण
“पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच! राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्तांधांना शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठांतील जनतेने मोठीच अद्दल घडवली.” असं विश्लेषण सामना मध्ये आजच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा मतदारसंघ काँग्रेसने काल जिंकला […]
-
Abhijeet Bichukle : माझ्या पायगुणामुळेच कसब्यात काँग्रेसचा विजय
पुणे : पुणे जिल्हातील माझी ही पहिलीच निवडणूक होती. मी कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यात माझा पराभव झाला. मात्र, माझ्या पायगुणामुळेचे काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे, असा दावा कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी केला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले […]
-
NCP Win Nagaland Election : नॉर्थ ईस्टमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शिरकाव’
मुंबई : ईशान्येकडील (North East) नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) आणि मेघालय (Meghalaya) या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. यातील नागालँडकडे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण, नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार […]
-
Devendra Fadanvis : नाकाखालून ४० आमदार गेले तरी बोध घेत नाही…
मुंबई : आम्ही कसब्यात प्रचार करून हरलो असे महाविकास आघाडी (MVA) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणत असतील तर मग चिंचवड पोटनिवडणुकीत खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते प्रचार करत होते. मात्र, तरीदेखील चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांचा पराभव झाला आहे. […]
-
Devendra Fadanvis असे का म्हणाले? सातत्याने जिंकणारे हरले की चर्चा होतेच…
मुंबई : एखादा सतत जिंकणारा उमेदवार पडला की चर्चा होतच असते. त्यात नवीन काही नाही. कसबा मतदार (Kasba Bypoll) संघातील आजच्या निवडणूक निकाल देखील त्याला अपवाद नाही. आम्ही सर्व्हे केला होता. त्यात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना लोकांची सहानुभूती असल्याचे निदर्शनास आले होते. परंतु, त्यांची सहानुभूती नंतर कमी होईल, असे आमचा अंदाज होता. मात्र, […]
-
Maharashtra Legislative Assembly : २०१९ पासून पाच आमदारांचा मृत्यू… त्यातील तिघांच्या पत्नी विधानसभेत!
पुणे : गेल्या तीन वर्षात पाच विधानसभा (Five MLA) सदस्यांचे आजारपण व इतर कारणांनी निधन झाले. राज्यातील देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर, अंधेरी आणि चिंचवड आधी विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये सहानुभूतीची लाट म्हणून जयश्री जाधव (Jayshree Jadhav), ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या तीन महिला आमदार निवडून विधानसभेत गेल्या आहेत. तसेच […]









