स्वातंत्र्यापासून मराठी व्यक्ती आणि महाराष्ट्राला तुच्छतेने वागवल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर होत आला आहे.
महाराष्ट्र सरकारने सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि गैर-शैक्षणिक कार्ये असे वर्गीकरण करून त्यांच्या कर्तव्यांची तपशीलवार यादी जारी केली आहे
दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्याठिकाणी बलात्कार झालेत, अनेकांच्या हत्यादेखील झाल्या असे कंगान म्हणाली होती.
पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटळत पुण्यातील बर्गर किंगला आहे त्याच नावाने हॉटेले चालवण्याची परवानगी दिली होती.
भाजपने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी मागे घेतली आहे. बदलांसह नवीन यादी जाहीर केली जाईल.
मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने कृषी संबंधित तीन विधेयक माघारी घेतले नसते तर, देशात आणखी काही भयंकर घटना घडल्या असत्या.
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये प्रवाशांच्या बसवर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.
बदलापूर येथील घटनेचा निषेध म्हणून आज (दि.24) राज्यभरात विविध ठिकाणी मविआकडून काळ्याफिती बांधून आंदोलन करण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्राच्या उलट्या प्रवासाला शरद पवारच जबाबदार असल्याचं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवारांना टार्गेट केलं आहे.