- Letsupp »
- Author
- Ninad K
Ninad K
-
SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकणाने मारली बाजी
SSC Result 2025 Maharashtra Board Out : इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दहावीच्या (SSC Result) निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक […]
-
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर मोदींचे संबोधन, आतापर्यंत रात्री आठ वाजता देशवासीयांना कोणते ‘धक्के’ बसले?
PM Modi to address nation at 8 pm today Know When The PM Surprised The Nation : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीत आणि युद्धबंदीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (दि.12) रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. देशाला संबोधित करण्याची ही मोदींची पहिलीच वेळ नसून, यापूर्वी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करताना मोदींनी अनेक […]
-
Video : ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी; पुढील मिशनसाठी लष्करी तळ, सिस्टम रेडी; पाकला भारताचा मोठा मेसेज
Military bases, equipment operational, ready for next mission says Air Marshal AK Bharti : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाच्या महासंचालकांनी (DGMO) सविस्तर माहिती दिली. तसेच भारताचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत असून, गरज पडल्यास पुढील कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज असल्याचा मोठा संदेश भारताने पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानचे ड्रोन […]
-
ब्रेकिंग : भारतानंतर आता निसर्गानं दिला पाकला दणका; तीव्र भूंकपाने जमीन हादरली
Earthquake In Pakistan : दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने (Operation Sindoor) पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. या दणक्यातून पाकिस्तान सावरत नाही तोच आता निसर्गानेदेखील पाकिस्तानला दणके देण्यास सुरूवात केली असून, 4.6 एवढ्या रिस्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तानातील काही भागातील जमीन हादरली आहे. यात नेमकं किती नुकसान झालयं किंवा जीवितहानी झाली याबाबत अद्याप […]
-
प्रवाशांना मोठा दिलासा! भारत-पाक युद्धबंदीनंतर 32 विमानतळं पुन्हा सुरू; नोटम जारी
32 Airports Reopen After India Pak Ceasefire : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर बंद विमानतळांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाकडून (Airport Authority Of India) नोटम जारी केला आहे. तसेच प्रवाशांना विशेष सूचनादेखील देण्यात […]
-
ब्रेकिंग : प्रतिक्षा संपली, धाकधूक वाढली; उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल
10 Th Board Exam Result Out Tommarow : काही दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेकांचे डोळे हे दहावीचा निकाल (10th result 2025) कधी लागणार याकडे लागून राहिले होते. मात्र, आता लाखो विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची प्रतिक्षा संपली असून, उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईल पद्धतीने विद्यार्थ्य़ांना दहावीचा निकाल (HSC Result) पाहता येणार आहे. […]
-
ब्रेकिंग : 14 वर्षांचा ‘विराट’ प्रवास थांबला! ‘अँग्री यंग मॅन’ कोहलीचा कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’
Virat Kohli announces retirement from Test Cricket : ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख असणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानंदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीनेदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत […]
-
तालिबान सरकारचा अजब फतवा!; अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी…
Taliban bans chess in Afghanistan over religious concerns : तालिबान राजवट आणि विचित्र आदेश हे समीकरण २०२१ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून दिसून आले असून, या आदेशांची संपूर्ण जगात चर्चा झाली. आता पुन्हा तालिबानी सरकारने (Taliban Government) काढलेल्या एका अजब फतव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता हा फतवा नेमका काय तर, तालिबान सरकारने शरिया कायद्याचे उदाहरण […]
-
ब्रेकिंग : अखेर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम; भारताकडून अधिकृत घोषणा
India-Pakistan Agreed For Full And Immediate Ceasefire Says Donald Trump : भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धविराम झाला आहे, अशी अधिकृत घोषणा भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केली आहे. पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ […]
-
ब्रेकिंग : भारताविरूद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
Any Terror Attack Will Be Considered Under Act Of War Says Indian Government : पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता भारताविरोधातील कोणतेही दहशतवादी कृत्य ‘अॅक्ट ऑफ वॉर’ मानले जाणार आहे. आता दहशतवादाविरुद्ध (Terrorist) कोणत्याही प्रकारच्या कारवाया खपवून घेतल्या जाणार नाही. भविष्यात भारताविरोधात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्धचे […]









