Farmers ने जालन्यातील बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील स्मशानभूमीत आंदोलन सुरू करण्यात आल.
Sujay Vikhe यांनी जलजीवन योजनांच्या ठेकेदार हे रोहित पवार व लंके यांचे लागेबांधे असलेल्या व्यक्तींकडे असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Manisha Kayande यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन महायुती सरकारला निशाणा साधणऱ्या आदित्य ठाकरेंना सवाल करत प्रत्युत्तर दिले आहे.
Aditi Tatkare यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
Rohit Pawar यांनी देखील अजित पवारांच्याच विधानाची री ओढली आहे. त्यामुळे राजकी वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
Alka Kubal या एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत.
BJP च्या लोकसभा विस्तारकाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यामधील माजलगाव येथे घडली आहे.
Maharashtra Kesari स्पर्धा पार पडली. लाथ मारलेल्या पंचांना कुस्ती संघटनेने मोठा दणका दिला आहे. त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
Marathi Film Festival मध्ये दाखविण्यात येणाऱ्या 41 चित्रपटांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात केली
Ahilyanagar जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.