- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
सोशल मीडियावरील ‘क्लीन इमेज’ ठरली तस्करीचं कवच; गांजाच्या तस्करीप्रकरणी सर्पमित्र आकाश जाधवला अटक
सापांना जीवनदान देण्याच्या नावाखाली गांजाची कोट्यवधींची तस्करी करणाऱ्या आकाश जाधव याला छत्तीसगडमधील महासमुंद पोलिसांनी अटक केली.
-
“मराठी शाळा योजना” क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम ची खास योजना!
चित्रपटाच्या यशानंतर आता चलचित्र मंडळीने मराठी शाळांना समर्पित ‘मराठी शाळा योजना’ हा खास उपक्रम सुरू केला आहे.
-
विलीनीकरणाच्या प्रक्रियेत मी सहभागी, तेराव्या दिवशी सगळं सांगणार, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
पक्ष विलीनीकरणाच्या चर्चांवर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून 13 दिवसांनंतर सगळं सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे.
-
43 वी वरिष्ठ राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धा 2026 पुण्यात यशस्वीरीत्या संपन्न
मिशन ऑलिम्पिक्स विंगच्या आर्मी रोइंग नोड येथे आयोजित करण्यात आलेली 43वी वरिष्ठ राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 यशस्वीरीत्या पार पडली.
-
अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देशात उभारले जाणार 7 नवे हाय-स्पीड रेल कॉरिडोर
हाय-स्पीड रेल प्रकल्पांमुळे देशातील आर्थिक, औद्योगिक, आयटी आणि धार्मिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार असल्याचं स्पष्ट.
-
राष्ट्रवादीचे विलीनीकरण : अजितदादांनी मला सांगितले असते; फडणवीस यांनी टोचली टाचणी
विलीनीकरणाची माहिती आम्हाला दिली गेली असती.' शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही.
- LIVE – सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथlive now
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांकडे राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सोपवलं जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
“मिस्टर अँड मिसेस परशुराम” मधल्या आपल्या भूमिकेबद्दल अभिनेत्री शांभवी सिंहने व्यक्त केल्या भावना!
मिस्टर अँड मिसेस परशुराम मालिकेत शालिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शांभवी सिंहने या प्रोजेक्टबद्दल तिच्या खास भावना व्यक्त केल्या आहेत.
-
सुनेत्रा पवार शपथविधीसाठी मुंबईत, तर पार्थ पवारांची शरद पवारांच्या बैठकीला हजेरी
पार्थ पवार यांच्या गोविंद बागेतील उपस्थितीमुळे कुटुंबातील दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा संवादाची दारे उघडत असल्याचं चित्र दिसत आहे.
-
आज अजित पवार जिवंत असते, तर…, पत्रकार परिषदेत शरद पवार भावनिक
शरद पवार म्हणाले, अजित पवारांसारखे कर्तृत्ववान नेते सोडून जाणं हा महाराष्ट्रावर सर्वात मोठा आघात आहे. आज ते असते तर फिल्डवर असते.










