- Letsupp »
- Author
- Vishal Aarde
Vishal Aarde
-
‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर उमटवला गहिरा ठसा; प्रीमियरनंतर प्रेक्षकांकडून चित्रपटाला भरभरून प्रतिसाद
प्रभावी कथा, थरारक मांडणी, सुरेल संगीत व निसर्गसौंदर्याने नटलेला सिनेमॅटिक अनुभव यामुळे ‘कैरी’ने प्रेक्षकांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला
-
Video : बार्टी अन् सारथीच्या PHD प्रवेश संख्येवर मर्यादा घालणार; अजितदादांची सभागृहात माहिती
बार्टी, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल.
-
कृष्णा खोपडे तोंडावर पडले…; विधानसभेत वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट
कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांना त्यांच्या विरोधात झालेल्या आरोपांमधून अधिकृतरीत्या क्लीन चीट.
-
‘गुलामांनी प्रतिक्रिया द्यायची नसते, गांढूळाणे फणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो’; उद्धव ठाकरे यांचं टीकास्त्र
महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली कडवी टीका.
-
आमदार आशुतोष काळे यांचा नागरिकांशी संवाद; काका कोयटे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत विकासकामांवर चर्चा
आमदार आशुतोष काळे यांनी नागरीकांशी साधला संवाद. आगामी काही महिन्यांत संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या अडचणी दूर होणार.
-
श्री राघवेश्वर पुरातन महादेव मंदिराला मिळणार नवी झळाळी; आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून 1.50 कोटींचा निधी मंजूर
श्री राघवेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून राज्य संरक्षित स्मारक जतन दुरुस्ती अंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर.
-
महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर; देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट
देशातून 2026 पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे हद्दपार करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर. नक्षलवादमुक्त होण्याच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र एक पाऊल पुढे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मायक्रोसॉफ्ट देणार 45 हजार रोजगार
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईमध्ये मिटिंग. मायक्रोसॉफकडून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक.
-
भारताचं नागरिकत्व सोडण्याच्या आकडेवारीत 5 टक्क्यांनी घट; फसवणुकीच्या प्रकारामुळे नागरिक जागरूक
सततच्या फसवणुकीच्या प्रकारामुळे भारतीय नागरिक जागरूक. मागच्या तीन वर्षांचा विचार केला तर भारत सोडणाऱ्या भारतीयांची संख्या 5 टक्क्यांन कमी.
-
तुकाराम मुंढेंच अन् आमदार खोपडेंमध्ये नेमकं काय बिघडलं?
कृष्णा खोपडे हे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. त्यांच्यावर आमदार खोपडेंकडून भ्रष्टाचाराचे देखील आरोप केले जात आहेत










